शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

मनमोहन सिंग, सोनिया गांधी, मोदींनी जगण्याचा अधिकार गमावला - काटजू

By admin | Updated: May 20, 2015 10:34 IST

सोनिया गांधी, मनमोहन सिंग, पंतप्रधान नरेंद्र मोदी या तिघांनीही जगण्याचा अधिकार गमावला आहे असे सांगत मार्कंडेय काटजूंनी त्यांच्यावर टीका केली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाचे माजी संचालक यांनी यावेळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कठोर टीका करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. 'सोनिया गांधी, मनमोहन सिंग हे दोघे भामटे असून पंतप्रधान नरेंद्र मोदी नरसंहारक आहेत. या तिघांनाही जगण्याचा अधिकार नाही', असे काटजू यांनी म्हटले आहे. फेसबूक आणि ट्विटरच्या अधिकृत अकाऊंटवरून काटजू यांनी ही टिपण्णी केली आहे. 'घोटाळ्यांवर घोटाळे करून देशाची लूट करणारे सोनिया गांधी व मनमोहन सिंग हे ठग आहेत, तर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात नरसंहार घडवणारे मोदीही  धोकेबाज आहेत. या तिघांना जगण्याचा अधिकार आहे का? त्यांच्या कर्मांमुळे त्यांनी जगण्याचा अधिकार गमावला आहे', असे काटजूंनी त्यांच्या पोस्ट्समध्ये म्हटले आहे. 
त्यांच्या या वक्तव्याबाबत नेटीझन्सनी कठोर शब्दांत टीका करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. मात्र तरीही काटजू आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले आहेत.