शहरं
Join us  
Trending Stories
1
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
2
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
3
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
4
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
5
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
6
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
7
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
8
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
9
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
10
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
11
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
12
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
13
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
14
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
15
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
16
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
17
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
18
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
19
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
20
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा

मनमोहन सिंग, सोनिया गांधी, मोदींनी जगण्याचा अधिकार गमावला - काटजू

By admin | Updated: May 20, 2015 10:34 IST

सोनिया गांधी, मनमोहन सिंग, पंतप्रधान नरेंद्र मोदी या तिघांनीही जगण्याचा अधिकार गमावला आहे असे सांगत मार्कंडेय काटजूंनी त्यांच्यावर टीका केली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाचे माजी संचालक यांनी यावेळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कठोर टीका करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. 'सोनिया गांधी, मनमोहन सिंग हे दोघे भामटे असून पंतप्रधान नरेंद्र मोदी नरसंहारक आहेत. या तिघांनाही जगण्याचा अधिकार नाही', असे काटजू यांनी म्हटले आहे. फेसबूक आणि ट्विटरच्या अधिकृत अकाऊंटवरून काटजू यांनी ही टिपण्णी केली आहे. 'घोटाळ्यांवर घोटाळे करून देशाची लूट करणारे सोनिया गांधी व मनमोहन सिंग हे ठग आहेत, तर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात नरसंहार घडवणारे मोदीही  धोकेबाज आहेत. या तिघांना जगण्याचा अधिकार आहे का? त्यांच्या कर्मांमुळे त्यांनी जगण्याचा अधिकार गमावला आहे', असे काटजूंनी त्यांच्या पोस्ट्समध्ये म्हटले आहे. 
त्यांच्या या वक्तव्याबाबत नेटीझन्सनी कठोर शब्दांत टीका करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. मात्र तरीही काटजू आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले आहेत.