शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोळसा खाण लिलाव प्रक्रियेचा पाया मनमोहन सिंग यांनीच रचला - काँग्रेस

By admin | Updated: March 11, 2015 14:54 IST

मोदी सरकारच्या काळात सुरु असलेल्या कोळसा खाण लिलाव प्रक्रियेचा पाया माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीच रचला होता असे सांगत काँग्रेसने सिंग यांची पाठराखण केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ११ - मोदी सरकारच्या काळात सुरु असलेल्या कोळसा खाण लिलाव प्रक्रियेचा पाया माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीच रचला होता असे सांगत काँग्रेसने सिंग यांची पाठराखण केली आहे. भूसंपादन विधेयकावरुन दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपानेच मनमोहन सिंग यांना कोळसा घोटाळ्यात गोवले असा गंभीर आरोपही काँग्रेसने केला आहे. 

कोळसा घोटाळ्याप्रकरणी विशेष न्यायालयाने तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना समन्स बजावले आहे. यानंतर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेत मनमोहन सिंग यांचा बचाव केला. २००५ मध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान झाल्यावर त्यांनी १९९३ पासून सुरु असलेल्या कोळसा धोरणात महत्त्वाचे बदल केले असे सुरजेवाला यांनी सांगितले. १९९३ पासून कोळसा खाणींचे वाटप केले जात होते. पण मनमोहन सिंग यांनी ही पद्धत बंद करुन जाहिरातींद्वारे कोळसा खाणींचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरु केली असा दावाही काँग्रेसने केला आहे. मनमोहन सिंग यांच्या निर्णयाला भाजपाशासीत राज्यांनीच प्रखर विरोध दर्शवला होता. यामध्ये राजस्थान, छत्तीसगड, ओदिशा, पश्चिमबंगाल, झारखंड या राज्यांचा समावेश होता असे सुरजेवाला यांनी निदर्शनास आणून दिले. मनमोहन सिंग हे प्रामाणिक आणि पारदर्शी कारभारासाठी ओळखले जातात असे सुरजेवाला यांनी नमूद केले.