शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

सैन्यासंबंधीच्या विधानावरुन मनीष तिवारी पक्षात एकाकी पडले

By admin | Updated: January 10, 2016 16:18 IST

सैन्याने २०१२ मध्ये दिल्लीच्या दिशेने कूच केले होते या वादग्रस्त विधानावरुन माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते मनीष तिवारी पक्षात एकाकी पडले आहेत.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १० - सैन्याने २०१२ मध्ये दिल्लीच्या दिशेने कूच केले होते या वादग्रस्त विधानावरुन माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते मनीष तिवारी पक्षात एकाकी पडले आहेत. मी जे बोललो त्यावर आजही ठाम आहे असे मनीष तिवारी म्हणाले असले तरी, काँग्रेसने तिवारी यांच्या विधानाशी सहमत नसल्याचे स्पष्ट केले आहे. 
सैन्याने दिल्लीच्या दिशेने कूच केल्याचे वृत्त पूर्णपणे निराधार आणि चुकीचे आहे. सरकारच्या माहितीशिवाय सैन्याकडून अशी कोणतीही हालचाल झाली नव्हती. आम्ही पूर्णपणे हे वृत्त फेटाळून लावतो असे काँग्रेस नेते पी.सी.चाको यांनी सांगितले. काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी सुध्दा तिवारी यांच्या दाव्यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे. 
त्यापूर्वी रविवारी सकाळी विद्यमान केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख व्ही.के.सिंह यांनी सुध्दा तिवारींवर टीका केली होती. सध्या मनिष तिवारी रिकामे आहेत. त्यांच्याकडे काहीही काम नाही. या विषयावर माझे पुस्तक आहे. ते त्यांनी वाचावे. त्यातून त्यांच्या सर्व शंका दूर होतील असे व्ही.के.सिंह यांनी सांगितले.