शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

तेलंगणमध्ये महायज्ञ सुरु असताना मंडपाला लागली आग

By admin | Updated: December 27, 2015 15:20 IST

तेलंगणचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी आयोजित केलेल्या 'अयुथा महा चंडी यज्ञा'तील विधी सुरु असताना रविवारी दुपारी एका मंडपात आग भडकली होती.

ऑनलाइन लोकमत

हैदराबाद, दि. २७ -  तेलंगणचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी आयोजित केलेल्या 'अयुथा महा चंडी यज्ञा'तील विधी सुरु असताना रविवारी दुपारी एका मंडपात आग भडकली होती. अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. यज्ञाचा शेवटचा टप्पा सुरु असताना ही आग लागली, या आगीत कोणीही जखमी झाली नसल्याची माहिती तेलंगणचे मंत्री के.टी.राव यांनी दिली. 
रविवार यज्ञाचा शेवटचा दिवस आहे. मेडकमधील चंद्रशेखर राव यांच्या फार्महाऊसवर हा यज्ञ ठेवण्यात आला आहे. जागतिक शांततेसाठी चंद्रशेखर राव यांनी आयोजित केलेल्या या यज्ञावर सात कोटी रुपये खर्च केले आहेत.
तेलंगण, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूतून जवळपास दोन हजार भटजी या यज्ञामध्ये सहभागी झाले आहेत. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू सकाळी या यज्ञासाठी आले होते. दुपारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी येणार आहेत.