शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘मन की बात’जनतेच्या अभिव्यक्तीचे व्यासपीठ - पंतप्रधान मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 02:15 IST

‘मन की बात’या कार्यक्रमावर टीका करणा-यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी प्रत्युत्तर दिले. हा कार्यक्रम म्हणजे जनतेच्या भावना, इच्छा, तक्रारी मांडण्याचे व्यासपीठ आहे.

नवी दिल्ली : ‘मन की बात’या कार्यक्रमावर टीका करणा-यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी प्रत्युत्तर दिले. हा कार्यक्रम म्हणजे जनतेच्या भावना, इच्छा, तक्रारी मांडण्याचे व्यासपीठ आहे. यातून प्रेरणा तर मिळते. सुधारणांसाठीही उपयोग होतो, असे सांगत या कार्यक्रमातून राजकारण कटाक्षाने दूर ठेवल्याचे मत मोदी यांनी व्यक्त केले.‘मन की बात’ला तीन वर्ष पूर्र्ण झाले. या कार्यक्रमाबद्दल ते म्हणाले की, ‘मन की बात’ही सकारात्मक शक्ती आहे. देशाच्या कानाकोपºयातून अनेक लोकांच्या यावर प्रतिक्रिया येतात. आपल्या अर्ध्या तासाच्या भाषणात त्यांनी अनेक विषयांना स्पर्श केला. स्वच्छता अभियान, विविधतेतून एकतेचे महत्व आदी विषयावर त्यांनी मत व्यक्त केले. शहीद सैनिकाच्या पत्नी लेफ्टनंट स्वाती आणि निधी सैन्यात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. दरम्यान, काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी मोदी यांच्या ‘मन की बात’या कार्यक्रमावर टीका केलेली आहे.महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर बोलताना मोदी म्हणाले की, खादी एक वस्त्र नाही तर एक विचार आहे. खादीमुळे गरीबांच्या घरात थेट रोजगार पोहोचत आहे. तरुण पिढीत खादीचे आकर्षण वाढत आहे. खादीची विक्री वाढत आहे. खादीचे वस्त्र खरेदी करून, गरिबांच्या घरात दिवाळीचा दिवा पेटवा, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी