शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Live Updates : देशाविरोधात जे काम पाकिस्तानला जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं - केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 14:48 IST

नवी दिल्ली - भाजपाला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांचे शक्तिप्रदर्शन करण्याच्या हेतूने तृणमूल काँग्रेसने आज कोलकाता येथील बिग्रेड मैदानावर महामेळाव्याचे ...

ठळक मुद्दे राफेलसारखा घोटाळा कोणत्याही सरकारमध्ये झाला नाही - अरुण शौरीही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी आहे - यशवंत सिन्हा

19 Jan, 19 04:07 PM




 

19 Jan, 19 03:33 PM

शत्रुघ्न सिन्हांची मोदी सरकारवर जहरी टीका



 

19 Jan, 19 02:54 PM

रोजगार कुठेय?, खर्गेंचा मोदी सरकारला सवाल



 

19 Jan, 19 02:08 PM

नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. मोदी आणि शहा यांच्या जोडीनं देशाला उद्ध्वस्त केले आहे. आज देशातील युवा पिढीकडे रोजगार नसल्यानं ते हैराण झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रोजगाराच्या नावाखाली खोटं बोलून त्यांचा विश्वासघात केला आहे. शेतकरीदेखील भाजपावर नाराज आहेत, ते आत्महत्या करुन आयुष्य संपवत आहेत. दुसरीकडे, भाजपाचे नेते सोशल मीडियावर महिलांविरोधात अपशब्द वापरतात आणि पंतप्रधान मोदी त्यांनाच फॉलो करताहेत. शिवाय, देशात दलितांवरील अत्याचारदेखील वाढत आहेत. भारत देशामध्ये फूट पाडण्याचं पाकिस्तानचे गेल्या 70 वर्षांपासून स्वप्न होते, जे काम पाकिस्तान करू शकले नाही तेच काम मोदी आणि शहांनी तीन वर्षांत करुन दाखवले आहे.

19 Jan, 19 02:18 PM

लोकशाही वाचवण्यासाठी लढाई - सिन्हा

मोदी सरकार प्रत्येक लोकशाही व्यवस्थेला संपवण्यामागे लागले आहे. मोदींना मुद्दा नका बनवू, असं आवाहनही यावेळेस यशवंत सिन्हा यांनी केले. ही लढाई लोकशाहीला वाचवण्यासाठी आहे. काश्मीर समस्येचं समाधान गोळीनं नाही, संवादाद्वारे होईल. मला पाकिस्तानचे एजंटदेखील म्हटलं गेलं. पण अशी बोलणी करणं म्हणजे देशद्रोह आहे?. माझा एकच उद्देश आहे, एक लढाई बाकी आहे, या सरकारला सत्तेतून बाहेर काढायचं आहे.  

19 Jan, 19 02:38 PM



 

19 Jan, 19 02:38 PM

देशाला वाचवण्यासाठी विरोधक एकत्र - हार्दिक पटेल

पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलनं महामेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट केले. देशाला वाचवण्यासाठी विरोधक एकवटले आहेत. सुभाषचंद्र बोस गोऱ्यांविरोधात लढले होते, आम्ही चोरांविरोधात लढू. 
 

19 Jan, 19 02:37 PM

संविधानच संपवण्याचा प्रयत्न   - जिग्नेश मेवाणी 

विरोधकांची एकजूट होणं, हा मोठा संदेश आहे. देशात शेतकरी, मजूरवर्ग आणि दलितांचे शोषण होत आहे. संविधानच संपवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. 
 

19 Jan, 19 02:08 PM



 

19 Jan, 19 02:08 PM



 

19 Jan, 19 02:08 PM



 

19 Jan, 19 02:07 PM

डीएमके प्रमुख एमके स्टालिन यांनीही मोदी सरकारला टार्गेट केले. त्यांच्या भाषणादरम्यान,  'मोदी हटाओ, देश बचाओ', अशी नारेबाजी सुरू होती.


 

19 Jan, 19 01:47 PM



 

19 Jan, 19 01:47 PM



 

19 Jan, 19 01:46 PM



 

19 Jan, 19 01:46 PM

हे सर्व मार खाल्लेले पहेलवान - नक्वी

हे सर्व थकलेले आणि मार खाल्लेले पहेलवान आहेत, जे आखाड्यात जाऊन पुन्हा आपलं नशिब आजमावू पाहत आहेत.  
 



 

19 Jan, 19 01:44 PM



 

19 Jan, 19 01:43 PM

राफेलसारखा घोटाळा कोणत्याही सरकारमध्ये झाला नाही - अरुण शौरी

राफेल विमान खरेदीवरुन अरूण शौरींनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. राफेलसारखा घोटाळा कोणत्याही सरकारमध्ये झाला नाही, असं अरुण शौरींनी म्हटले आहे. अशा पद्धतीनं खोटं बोलणारे सरकार अद्यापपर्यंत सत्तेत आले नव्हते. विरोधक एकत्र येऊनच मोदींना हटवू शकतात. मोदी-शहांवरुन जनतेचा विश्वास उडला आहे. 



 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीSharad Pawarशरद पवारhardik patelहार्दिक पटेल