शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Mamata Banerjee: 'खेळ अजून संपला नाही'; राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर ममतांचा मोठा दावा, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 19:35 IST

Mamata Banerjee: 'आमच्या पाठिंब्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाहीत,त्यामुळे उगाच हवेत गप्पा करू नका.'

नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत मोठा दावा करुन अनेक नव्या राजकीय राजकीय चर्चांना जन्म दिला आहे. चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत विजय मिळवूनही भारतीय जनता पक्षाला (BJP) आगामी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकणे सोपे नाही, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी म्हटले.

सीएम ममता बॅनर्जी म्हणाल्या की, खेळ अजून संपलेला नाही, उगाच हवेत गप्पा करू नका. भाजपकडे एकूण आमदारांपैकी निम्मेही आमदार नाहीत. देशभरात विरोधी पक्षांकडे जास्त आमदार आहेत. आमच्या पाठिंब्याशिवाय तुम्ही (भाजप) पुढे जाऊ शकत नाहीत. पराभव होऊनही गेल्या वेळच्या तुलनेत समाजवादी पक्षाने जास्त जागा जिंकल्या. राष्ट्रपतिपदाची निवडणूक संसदेचे निवडून आलेले सदस्य आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील विधानसभेवर निवडून आलेले सदस्यांच्या मतावर ठरते.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा मुकाबला करण्यासाठी भाजपविरोधी आघाडी तयार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ममता बॅनर्जी म्हणाल्या की, देश केंद्रातील सत्ताधारी पक्षाशी लढण्याची तयारी करत आहे. अर्थसंकल्पीय चर्चेत बोलताना, तृणमूल प्रमुखांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखल्याबद्दल राज्य पोलिसांचे कौतुक केले आणि विरोधकांनी पसरवलेल्या "अफवा" म्हणून राजकीय हिंसाचाराचे आरोप फेटाळून लावले.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिका