शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

‘आमच्या मंत्र्याने चुकी केली, मी माफी मागते’, त्या वक्तव्यावर ममता बॅनर्जींनी मौन सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 18:54 IST

ममता सरकारमधील मंत्री अखिल गिरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले आहे.

कोलकाता: पश्चिम बंगालच्या ममता सरकारमधील मंत्री अखिल गिरी यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मौन सोडले असून, त्या मंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध करत माफीही मागतली आहे. तसेच, भविष्यात असे वक्तव्य केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. 

ममतांनी माफी मागितलीममता बॅनर्जी नबन्नामधील पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या, “माझा कोणत्याही व्यक्तीच्या बाह्य सौंदर्यावर विश्वास नाही. एखाद्याच्या दिसण्याने काहीही होत नाही. त्या खूप चांगल्या आहेत. अखिल यांनी चुकीचे वक्तव्य केले, मी त्यांचा निषेध करते आणि माफी मागते. मला राष्ट्रपतींबद्दल खूप आदर आहे. पंतप्रधान असो वा राष्ट्रपती, मी कोणावरही वैयक्तिकरित्या काहीही बोलत नाही. आम्ही त्यांना इशारा दिला आहे, भविष्यात अशा घटना घडल्यास कारवाई करू."

ममताने शुभेंदूवर हल्ला चढवलायावेळी ममता बॅनर्जी यांनी भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांचे नाव न घेता हल्लाबोल केला. त्यांनी ज्या प्रकारची भाषा वापरली आहे, ती योग्य नाही. तीन वर्षांच्या मुलाच्या वाढदिवसावर राजकारण केले जाते. आदिवासी महिलेवर व्यंग केले जाते. आता सत्तेत आहोत, सत्तेत नसताना बघू, असे ते म्हणतात. बंगालमध्ये राहून बंगालच्या विरोधात बोलले जात असल्याचे ते म्हणाले. तसेच, बंगालला पैसे न देण्याचे दिल्लीला सांगितले जाते, असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाDraupadi Murmuद्रौपदी मुर्मू