शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आमच्या संयमाची परीक्षा बघण्याची चूक करू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2021 02:24 IST

लष्करप्रमुख एम. एम. नरवणे

नवी दिल्ली : भारताच्या संयमाची परीक्षा बघण्याची चूक कोणी करू नये, असा स्पष्ट संदेश लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी चीनला देताना भारत उत्तरेकडील सीमावाद हा चर्चा आणि राजकीय प्रयत्नांतून सोडवण्यास बांधील आहे, असे म्हटले. जनरल नरवणे हे शुक्रवारी लष्कर दिनानिमित्तच्या संचलनात बोलताना म्हणाले की, सीमेवर एकतर्फी बदल करण्याच्या कारस्थानाला सडेतोड उत्तर दिले गेले आहे. पूर्व लडाखमध्ये गलवान शूर सैनिकांचे बलिदान वाया जाणार नाही. आम्ही वाद बोलणी आणि राजकीय प्रयत्नांतून सोडवण्यास बांधील आहोत. परंतु, आमच्या संयमाची परीक्षा बघण्याची चूक कोणी करू नये, असे जनरल नरवणे म्हणाले.

गलवान शूर सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही याची मी देशाला खात्री देऊ इच्छितो आणि भारतीय लष्कर देशाची स्वायतत्ता आणि सुरक्षेला इजा पोहोचू देणार नाही, असेही ते म्हणाले. १५ जून, २०२० रोजी  गलवान खोऱ्यात चीनच्या सैनिकांशी थेट कडवी लढत देताना २० जवानांना वीरमरण आले होते. दोन देशांत काही दशकांत झालेली ही लष्करी चकमक खूप गंभीर होती. या संघर्षात चीनने त्यांचे किती सैनिक ठार व जखमी झाले हे अजूनही सांगितलेले नाही. मात्र सैनिक ठार झाल्याचे अधिकृतरीत्या मान्य केले आहे. अमेरिकेच्या गुप्तचर अहवालात चीनचे ३५ सैनिक मारले गेले. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान