शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

'भारत माता की जय' प्रत्येकानं बोलावं यासाठी कायदा बनवा - बाबा रामदेव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2016 11:09 IST

प्रत्येकाने भारत माता की जय म्हणावं यासाठी कायदा बनवण्यात यावा असं योगगुरु बाबा रामदेव बोलले आहेत. वडोदरा येथे विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
वडोदरा, दि. २४ - जातीय संघर्ष टाळण्यासाठी आणि सलोखा वाढवण्यासाठी गोहत्येवर देशभरात बंदी आणण्याची गरज आहे. तसंच प्रत्येकाने भारत माता की जय म्हणावं यासाठी कायदादेखील बनवण्यात यावा असं योगगुरु बाबा रामदेव बोलले आहेत. वडोदरा येथे विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. 
 
आपल्या संविधानात भारत माता की जय बोललं पाहिजे असं कुठे लिहिलं नसलं तरी कोणालाही ते बोलण्याची समस्या नसावी. त्यामुळे कायद्यात तशी तरतूद करण्याच यावी जेणेकरुन प्रत्येकजण बोलू शकेल असं मत बाबा रामदेव यांनी व्यक्त केलं आहे. देशभरात गोहत्येबर बंदी आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांनी यावेळी विनंतीदेखील केली. तसंच काँग्रेस नेते शशी थरुर यांनी कन्हैय्या कुमारची तुलना शहीद भगतसिंग यांच्याशी केल्याबद्द्ल त्यांच्यावर टीका केली. आपल्या देशासाठी प्राणांची आहुती देणा-या शहीदांचा हा अपमान असल्याचं बाबा रामदेव बोलले आहेत.