शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सिमी दहशतवादी चकमकीची न्यायालयीन चौकशी करा - असदुद्दीन ओवैसी

By admin | Updated: October 31, 2016 19:39 IST

भोपाळमधील तुरुंगातून पळून गेलेल्या सिमीच्या आठ दहशतवाद्यांना चकमकीत ठार करण्यात आले. या चकमकीवरून आता वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 - भोपाळमधील तुरुंगातून पळून गेलेल्या सिमीच्या आठ दहशतवाद्यांना चकमकीत ठार करण्यात आले. या चकमकीवरून आता वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
 ऑल इंडिया मजलीस ए इतहादूल मुसलिमीनचे (एमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी सिमीच्या आठ दहशतवाद्यांना चकमकीत ठार केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.
(तुरुंगातून पळालेले सिमीचे आठ दहशतवादी चकमकीत ठार)
भोपाळच्या तुरुंगात एवढी कडक सुरक्षा असताना सिमीचे आठ कार्यकर्ते पळून गेल्याने धक्काच बसला. तसेच, पळून गेल्यानंतर त्यांना थेट चकमकीत ठार करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणाची योग्य आणि स्वतंत्र अशी सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करत असदुद्दीन ओवैसी यांनी यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले.