शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

काँग्रेसमध्ये मोठे बदल करण्यात यावेत

By admin | Updated: March 17, 2017 00:50 IST

विधानसभा निवडणुकांनंतर काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलांची मागणी जोरात सुरू झाली असून, मणिशंकर अय्यर, प्रिया दत्त यांच्यासह अनेक नेत्यांनी संघटनेत मोठे बदल करणे गरजेचे आहे

शीलेश शर्मा,  नवी दिल्लीविधानसभा निवडणुकांनंतर काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलांची मागणी जोरात सुरू झाली असून, मणिशंकर अय्यर, प्रिया दत्त यांच्यासह अनेक नेत्यांनी संघटनेत मोठे बदल करणे गरजेचे आहे, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. पक्षात प्रचंड शैथिल्य आले असून, त्याला प्रमाुख्याने काँग्रेस नेतेच जबाबदार आहेत, अशी चर्चा सुरू झाली आहे. तसेच सर्व राज्यांत पक्ष व संघटना मजबुत करायची असेल, तर भाजपाविरोधात जे पक्ष असतील, त्यांच्याशी समझोता करायला हवा, असाही मतप्रवाह पक्षात दिसत आहे.२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस आपली रणनीती बदलणार असून, प्रत्येक राज्यात निवडणूक समझोता केला जाईल. एवढेच नाही तर भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस काहीही करण्यास तयार आहे. गरज पडल्यास महाराष्ट्रात शिवसेनेसोबत हातमिळवणी करण्यासही कचरणार नाही, असे काँग्रेसचे सरचिटणीस सी.पी. जोशी यांनी स्पष्ट केले.