शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर यांच्यासह स्वातंत्र्यसैनिकांवर पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रभाव नव्हता - मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:01 IST

महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर यांच्यासह सर्व स्वातंत्र्यसैनिक पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीमध्येच शिकले. मात्र त्यांनी त्या शिक्षण पद्धतीचा स्वत:वर प्रभाव पडू दिला नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले.

नवी दिल्ली : महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर यांच्यासह सर्व स्वातंत्र्यसैनिक पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीमध्येच शिकले. मात्र त्यांनी त्या शिक्षण पद्धतीचा स्वत:वर प्रभाव पडू दिला नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले.अहमदाबाद येथील दीनानाथ बात्रा यांच्या पुनरुत्थान विद्यापीठाने तयार केलेल्या भारतीय शिक्षा ग्रंथमाला (इंडियन एज्युकेशन मॅन्युअल) च्या उद्घाटनप्रसंगी भागवत बोलत होते. दीनानाथ बात्रा हे शिक्षण पद्धतीविषयीच्या वक्तव्यांमुळे बºयाच वेळा वादग्रस्त ठरले आहेत.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आग्रा येथे आयोजित केलेल्या संबंधित संघटनांच्या मंथन शिबिरात जवळपास सर्व वक्त्यांनीच शिक्षण पद्धती बदलायला हवी, असे मत व्यक्त केले होते. त्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सरसंघचालक म्हणाले की, मेकॉलेची शिक्षण पद्धती पाश्चिमात्य म्हणून ओळखली जाते. मात्र स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर आणि स्वातंत्र्य लढ्यातील सारेच जण याच शिक्षण पद्धतीतून पुढे आले. पण त्यांनी पाश्चिमात्य पद्धतीचा स्वत:वर परिणाम होऊ दिला नाही.त्यामुळे तुम्ही कोणत्या शिक्षण पद्धतीत शिकता, यावरच सारे संस्कार अवलंबून नसतात. पाल्यांवरील संस्काराची जबाबदारी पालकांचीही असते, असे सांगून भागवत म्हणाले की, सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल व्हायला हवा, याबाबत समाजात सहमती निर्माण होत आहे. मात्र सारे काही त्यावरच अवलंबून असते, असे नव्हे.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत