शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
3
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
4
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
5
Operation Sindoor : अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
6
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
7
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
8
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
9
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
10
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
13
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
14
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
15
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
16
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
17
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
18
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
19
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
20
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...

बिहारमध्ये महाआघाडीला सुरुंग

By admin | Updated: June 15, 2015 00:18 IST

डाव्यांच्या नकारामुळे बिहारमध्ये भाजपविरुद्ध महाधर्मनिरपेक्ष आघाडी उभारण्याच्या प्रयत्नांना सुरुंग लागला आहे. काँग्रेसच्या ध्येयधोरणांना

नवी दिल्ली : डाव्यांच्या नकारामुळे बिहारमध्ये भाजपविरुद्ध महाधर्मनिरपेक्ष आघाडी उभारण्याच्या प्रयत्नांना सुरुंग लागला आहे. काँग्रेसच्या ध्येयधोरणांना असलेला विरोध पाहता डाव्यांनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला.डाव्यांना या आघाडीत सहभागाचे निमंत्रण देण्यात आल्यानंतर कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही, असे जेडीयूच्या सूत्रांनी सांगितले. बिहारमध्ये डाव्या आघाडीतील भाकप आणि माकप या दोन प्रमुख पक्षांचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाव ओसरला आहे. एकेकाळी मुख्य विरोधी पक्ष राहिलेल्या भाकपचे अस्तित्व काही नक्षलग्रस्त भागापुरते सीमित झाले आहे. भाकप (एम-एल) या पक्षाला मध्य बिहार आणि काही नक्षलग्रस्त भागांमध्ये चांगले समर्थन लाभले आहे. आमचा पक्ष डाव्या आघाडीत असला तरी जेडीयू-राजद-काँग्रेसच्या आघाडीत सहभागी होणार नाही, असे भाकप (एम-एल) प्रभात चौधरी यांनी सांगितले.