शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

तक्रारींचा पाऊस! प्रश्न सोडवण्यातही केंद्र सरकार ८८ टक्के गुणांनी पास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 12:30 IST

वर्षभरापूर्वीची एकही तक्रार शिल्लक राहिलेली नाही, हे विशेष.

पवन देशपांडे/ लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : केद्र सरकारच्या विविध खात्यांकडे गेल्या २०० दिवसांत ‘मुसळधार पावसासारखा’ तक्रारींचाही पाऊस पडला आहे. मात्र, त्या सोडवण्यातही सरकार अग्रेसर राहिले असून, ६.३९ लाख तक्रारींपैकी ५.४७ लाख तक्रारी म्हणजेच ८८ टक्के तक्रारी सरकारच्या विविध खात्यांनी सोडवल्या आहेत. केद्रीय प्रशासकीय सुधारणा आणि लोक तक्रार विभागाच्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. १ जानेवारी २०२२ ते २० जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार वित्तीय सेवा (बँकिंग विभाग)च्या सर्वाधिक तक्रारी असून सर्वांत कमी तक्रारी उत्तर-पूर्व क्षेत्र विकास विभागाच्या आहेत.

५२ विभागांनी त्यांच्याकडे आलेल्या एकूण तक्रारींपैकी ९० टक्क्यांहून अधिक तक्रारींचे निवारण केले आहे. २९ विभागांनी ८० टक्क्यांहून अधिक तक्रारींचे निवारण केले. ५.४७ तक्रारींचे निवारण मिनिटाला २.२ तक्रारी, २०० दिवस ६.३९ लाख तक्रारी.

संसदीय कार्य ९९.२६ टक्के, वित्तीय सेवा (पेन्शन) ९९.२२% कायदा ९९.२१% नवीन आणि अक्षय ऊर्जा ९९.०६% सहकार १.६८% आरोग्य आणि कुटुंब कल्याण २५.२६% सामाजिक न्याय आणि रोजगार २८.९५% वर्षभरापूर्वीची एकही तक्रार शिल्लक राहिलेली नाही, हे विशेष. १,७८,६०४तक्रारी प्रलंबित  

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार