शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

तक्रारींचा पाऊस! प्रश्न सोडवण्यातही केंद्र सरकार ८८ टक्के गुणांनी पास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 12:30 IST

वर्षभरापूर्वीची एकही तक्रार शिल्लक राहिलेली नाही, हे विशेष.

पवन देशपांडे/ लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : केद्र सरकारच्या विविध खात्यांकडे गेल्या २०० दिवसांत ‘मुसळधार पावसासारखा’ तक्रारींचाही पाऊस पडला आहे. मात्र, त्या सोडवण्यातही सरकार अग्रेसर राहिले असून, ६.३९ लाख तक्रारींपैकी ५.४७ लाख तक्रारी म्हणजेच ८८ टक्के तक्रारी सरकारच्या विविध खात्यांनी सोडवल्या आहेत. केद्रीय प्रशासकीय सुधारणा आणि लोक तक्रार विभागाच्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. १ जानेवारी २०२२ ते २० जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार वित्तीय सेवा (बँकिंग विभाग)च्या सर्वाधिक तक्रारी असून सर्वांत कमी तक्रारी उत्तर-पूर्व क्षेत्र विकास विभागाच्या आहेत.

५२ विभागांनी त्यांच्याकडे आलेल्या एकूण तक्रारींपैकी ९० टक्क्यांहून अधिक तक्रारींचे निवारण केले आहे. २९ विभागांनी ८० टक्क्यांहून अधिक तक्रारींचे निवारण केले. ५.४७ तक्रारींचे निवारण मिनिटाला २.२ तक्रारी, २०० दिवस ६.३९ लाख तक्रारी.

संसदीय कार्य ९९.२६ टक्के, वित्तीय सेवा (पेन्शन) ९९.२२% कायदा ९९.२१% नवीन आणि अक्षय ऊर्जा ९९.०६% सहकार १.६८% आरोग्य आणि कुटुंब कल्याण २५.२६% सामाजिक न्याय आणि रोजगार २८.९५% वर्षभरापूर्वीची एकही तक्रार शिल्लक राहिलेली नाही, हे विशेष. १,७८,६०४तक्रारी प्रलंबित  

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार