शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Lockdown News: विद्यार्थ्यांचा परतण्याचा मार्ग खडतरच; संकेतस्थळ बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 04:15 IST

दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांनीही प्रतीक्षा करण्यास सांगितल्याने परतीचा मार्ग खडतरच झाला आहे.

उमेश जाधव 

नवी दिल्ली : महाराष्ट्र सरकारने तीन दिवसांपूर्वी दिल्ली सरकारला पत्र पाठवून विद्यार्थ्यांना परत पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले होते. मात्र, आॅनलाईन नोंदणीसाठी देण्यात आलेले संकेतस्थळ बंद असल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.

दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांनीही प्रतीक्षा करण्यास सांगितल्याने परतीचा मार्ग खडतरच झाला आहे. या नोंदणीचा क्रमांक नोडल अधिकाऱ्यांकडे गेल्यावर दिल्ली सरकारचे आरोग्य पथक विद्यार्थ्यांची आरोग्य चाचणी करील. सध्या केवळ दिल्ली ते भुसावळ हाच मार्ग निश्चित करण्यात आल्याचे महाराष्ट्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. मात्र, नागपूर, मुंबई, पुणे या मार्गांचाही विचार सुरू आहे. महाराष्ट्रातील आपत्कालीन विभागाचे संचालक अभय यावलकर यांनी निवासी आयुक्त समीर सहाय यांना पाठविलेल्या पत्रात दिल्ली-भुसावळ मार्ग निश्चित आहे. मात्र, रेल्वेकडून अंतिम परवानगीची प्रतीक्षा असल्याचे सांगितले.संकेतस्थळ बंद असल्याने विद्यार्थ्यांची नोंदणीच होत नाही. त्यामुळे नोंदणी होण्यासाठी मी दिल्ली सरकारच्या अधिकाºयांसोबत चर्चा करीत आहे. लवकरच नोंदणी सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुढील दोन-तीन दिवसांत समस्या सुटेल. - समीर सहाय, निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन (नोडल अधिकारी)