शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हा सामाजिक दहशतवाद; राजस्थान मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 23:55 IST

विवाह न करता स्त्री-पुरुषांनी पती-पत्नीप्रमाणे एकत्र राहण्याच्या (लिव्ह इन रिलेशनशिप) प्रथेची लागण हा सामाजिक दहशतवाद आहे व यावरही विवाहाप्रमाणे बंधने हवीत, असे मत राजस्थान मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षांनी व्यक्त केले.

जयपूर : विवाह न करता स्त्री-पुरुषांनी पती-पत्नीप्रमाणे एकत्र राहण्याच्या (लिव्ह इन रिलेशनशिप) प्रथेची लागण हा सामाजिक दहशतवाद आहे व यावरही विवाहाप्रमाणे बंधने हवीत, असे मत राजस्थान मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षांनी व्यक्त केले.आयोगाचे अध्यक्ष न्या. प्रकाश तातिया म्हणाले की, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणा-या महिलेला पुरुष सोडतो, तेव्हा तिची अवस्था घटस्फोटित स्त्रीपेक्षाही वाईट होते.हा दोन सज्ञान व्यक्तींनी आपल्या मर्जीनुसार एकत्र राहण्यापुरता मर्यादित विषय नाही. समाजावर होणारे अनिष्ट परिणामही लक्षात घ्यायला हवेत, यावर भर देताना न्या. तातिया म्हणाले की, विवाहाविना एकत्र राहणाºया दोन व्यक्तींना आपले आयुष्य हवे तसे जगताना मानवी संबंधांना असलेली प्रतिष्ठा धुळीला मिळविण्याचा काहीही अधिकार नाही. (वृत्तसंस्था)तिला आम्ही काय उत्तर द्यावे?न्या. तातिया म्हणाले की, ५० वर्षांची स्त्री घटस्फोटानंतर पुरुषासोबत १० वर्षे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहात होती. तिला कर्करोगाचे हे निदान होताच जोडीदाराने तिला सोडून दिले. माझ्या मानवी हक्कांचे रक्षण करा, अशी याचिका ती आयोगाकडे आली. तिला आयोगाने काय उत्तर द्यावे?