शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

१० वर्षात देशातील साक्षरतेचे प्रमाण फक्त १० टक्क्यांनी वाढले

By admin | Updated: November 23, 2014 11:42 IST

शिक्षणाच्या प्रसारासाठी भारतात अथक प्रयत्न होत असले तरी हे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे समोर आले आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २३ - शिक्षणाच्या प्रसारासाठी भारतात अथक प्रयत्न होत असले तरी हे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे समोर आले आहे. गेल्या १० वर्षात देशातील साक्षरतेचे प्रमाण फक्त १० टक्क्यांनीच वाढल्याची माहिती उघड झाली असून आजही देशातील १० पैकी एका कुटुंबातील एकही व्यक्ती साक्षर नाही. 
शुक्रवारी देशातील शिक्षणाच्या सद्यस्थितीसंदर्भात एक अहवाल प्रकाशित झाला आहे. भारतातील २४.८८ कोटी घरं असून त्यापैकी ९.५६ कोटी (३८.४२ टक्के ) घरांमधील किमान ४ सदस्यांना लिहीता आणि वाचता येते. मात्र २.४२ कोटी (९.७४) घरांमधील एकही व्यक्ती साक्षर नसल्याची निराशाजनक वास्तव या अहवालातून समोर येते. २००१ मध्ये देशातील साक्षरतेचे प्रमाण ६४.८४ टक्के होते. तेच प्रमाण २०११ मध्ये ७४ टक्के ऐवढे झाले आहे. ग्रमीण भागात साक्षरतेचे प्रमाण ६८ टक्के तर शहरी भागात ८४ टक्के ऐवढे आहे.