शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

रेंगाळणारी वाहतूक; करोडोंचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:00 IST

दरवर्षी अर्थव्यवस्थेचे १.४७ लाख कोटींचे नुकसान

नवी दिल्ली : गर्दीच्या काळात रेंगाळणाऱ्या वाहतुकीमुळे देशातील दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि कोलकाता या चार महानगरांच्या अर्थव्यवस्थेला दरवर्षी १.४७ लाख कोटी रुपयांचा फटका बसतो, असे आढळून आले आहे.एका संस्थेच्या सर्वेक्षणात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालात म्हटले आहे की, सकाळी ७ ते ९ आणि सायंकाळी ६ ते ८ या वेळेत या महानगरांत वाहनांची प्रचंड गर्दी होऊन वाहतूक रेंगाळते. त्यामुळे वाहनांना प्रवासासाठी नियमित वेळेपेक्षा सरासरी दीड तास अधिक लागतो. जानेवारीत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, वाहनांच्या गर्दीचा सर्वाधिक फटका कोलकाता शहराला बसतो. दिल्लीत सर्वाधिक नोंदणीकृत वाहने (१ कोटींपेक्षा जास्त) असली तरी रस्त्यांचे जाळे चांगले असल्याने कमी फटका बसतो. दिल्लीच्या क्षेत्रफळापैकी १२ टक्के क्षेत्रफळ रस्त्यांनी व्यापले आहे. कोलकात्यातील रस्त्यांचे क्षेत्रफळ अवघे ६ टक्के आहे. या सर्वेक्षणात प्रत्येक शहरातील ३०० जणांना सहभागी करून घेण्यात आले होते. दिल्लीत सर्वाधिक ४५ टक्के लोक खासगी कारचा वापर करतात. बंगळुरूमध्ये हे प्रमाण ३८ टक्के आहे.रस्त्यांचा गैरवापरनागरी वाहतूक तज्ज्ञ एन. रंगनाथन यांनी सांगितले की, कोलकात्यात रस्त्यांचे कमी प्रमाण, निकृष्ट भूमितीय स्थिती आणि शहराच्या गाभ्याच्या भागात वाहतुकीची मोठी गर्दी या कारणांनी वाहतूक रेंगाळते. बंगळुरूत रस्त्यांचा गैरवापर वाढला आहे.

टॅग्स :Travelप्रवास