शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

तिसाव्या दिवशीही जनजीवन विस्कळीत

By admin | Updated: August 8, 2016 04:29 IST

काश्मिरात काही भागांत अद्यापही संचारबंदी लागू असल्याने सलग तिसाव्या दिवशी जनजीवन विस्कळीत झालेले आहे. या हिंसाचारात आतापर्यंत ५४ जणांचा मृत्यू झाला असून

श्रीनगर : काश्मिरात काही भागांत अद्यापही संचारबंदी लागू असल्याने सलग तिसाव्या दिवशी जनजीवन विस्कळीत झालेले आहे. या हिंसाचारात आतापर्यंत ५४ जणांचा मृत्यू झाला असून, सहा हजारांहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत हिज्बुलचा कमांडर बुऱ्हाण वनी याचा मृत्यू झाल्यानंतर ९ जुलैपासून हा हिंसाचार उसळला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी श्रीनगरच्या सहा पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात नौहट्टा, खानयार, रैनावाडी, सफालकदल, महाराजगंज आणि बटमालू या भागांचा समावेश आहे. अनंतनाग आणि बडगाम जिल्ह्यांच्या दोन शहरांत चदुरा आणि खानसाहिब येथे व कुपवाडाच्या दोन शहरांत हंदवाडा आणि लांगते येथे संचारबंदी कायम आहे. फुटीरवाद्यांनी आपले आंदोलन १२ आॅगस्टपर्यंत वाढविले आहे. आंदोलनाच्या या काळात आपल्या भागात आणि हॉस्पिटलच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी, असे आवाहन फुटीरवाद्यांनी केले आहे. (वृत्तसंस्था)