शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

चला, करुया जलसंवर्धनाचा निर्धार! जागतिक जलदिन : विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन; पाणी बचतीची घेतली शपथ

By admin | Updated: March 23, 2016 00:11 IST

जळगाव : पर्यावरणाच्या समस्येमुळे उद्भवलेल्या जलसंकटाचा सर्वांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे वेळीच जलसंवर्धनासाठी पावले उचलली नाहीत तर भविष्यात मोठ्या अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येणार आहे. म्हणून प्रत्येकाने जलसंवर्धनाचा निर्धार केला पाहिजे, पाण्याचा जपून वापर केला पाहिजे, अशा प्रकारचा जागर जागतिक जलदिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये झाला.

जळगाव : पर्यावरणाच्या समस्येमुळे उद्भवलेल्या जलसंकटाचा सर्वांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे वेळीच जलसंवर्धनासाठी पावले उचलली नाहीत तर भविष्यात मोठ्या अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येणार आहे. म्हणून प्रत्येकाने जलसंवर्धनाचा निर्धार केला पाहिजे, पाण्याचा जपून वापर केला पाहिजे, अशा प्रकारचा जागर जागतिक जलदिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये झाला.
जागतिक जलदिनाचे औचित्य साधून विविध ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भविष्यातील संकटांची नांदी लक्षात घेता नागरिकांनी पाणी बचतीची शपथ घेतली.
प.न. लुंकड कन्याशाळा
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका साधना भालेराव होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक वनीकरण विभागाचे लागवड अधिकारी एम.डी. नेमाडे, एस.डी. इंगळे, गणेश महाजन उपस्थित होते. कार्यक्रमप्रसंगी एस.डी. इंगळे यांनी होळीसाठी झाडांची पाने, पालेभाज्या, फुले तसेच हळदीपासून नैसर्गिक रंग बनवण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसमोर सादर केले. एम.डी. नेमाडे, साधना भालेराव यांनी पर्यावरण व जलसंवर्धनाबाबत मार्गदर्शन केले. पाण्याचा अपव्यय टाळून पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन मानसी उपासनी यांनी केले. आभार आरती बंगाली यांनी मानले.
अभिनव विद्यालय
जलदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्य म्हटली. मुख्याध्यापक सरोज तिवारी यांनी मार्गदर्शन केले. या वेळी अश्विनी साळुंखे, ज्योती शिंदे, नीता पाटील, संतोष सपकाळे, गुरू बारेला, अनिल जोशी, विष्णू ठाकरे, कुणाल बडगुजर उपस्थित होते.
गाडेगावला जलजागृती कार्यशाळा
श्री छत्रपती शिवाजी पर्यावरण व शेती विकास प्रतिष्ठानतर्फे जामनेर तालुक्यातील गाडेगाव येथे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने जलजागृती कार्यशाळा आयोजित केली होती. या वेळी वसुंधराचे अतिरिक्त प्रकल्प व्यवस्थापक अनिल भोकरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर धनाड, सरपंच सुलभा भारंबे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांची उपस्थिती होती. कार्यक्रमात अनिल भोकरे, सागर धनाड यांनी मार्गदर्शन केले.
अलफैज उर्दू हायस्कूल
जागतिक जलदिनानिमित्त अलफैज उर्दू हायस्कूलमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी हरित सेनेचे मास्टर प्रवीण पाटील, सुभाष इंगळे, अक्षय सोनवणे, आसिफ पिंजारी, तौसिफ शेख, नवाब शेख, आयेशा खान, वर्षा तडवी, जमीर खान उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.