शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

आंध्रला विशेष दर्जा द्या सोनियांचे मोदींना पत्र

By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST

हैदराबाद : काँगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याची विनंती केली आहे़ शुक्रवारी आंध्र प्रदेश काँग्रेसने मीडियासाठी हे पत्र जारी केले़

हैदराबाद : काँगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याची विनंती केली आहे़ शुक्रवारी आंध्र प्रदेश काँग्रेसने मीडियासाठी हे पत्र जारी केले़
पंतप्रधानांना गुरुवारी लिहिलेल्या या पत्रात सोनियांनी आपल्याच एका जुन्या पत्राचाही हवाला दिला आहे़ आंध्र प्रदेश पुनर्गठन कायदा, २०१३ लागू करण्यासंदर्भात २ जून २०१४ लिहिलेल्या माझ्या पत्राकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते, अशा शब्दांत सोनियांनी पत्राची सुरुवात केली आहे़ विभाजनानंतर आंध्र प्रदेशच्या जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण व्हायला हवीत़ तथापि विभाजनाच्या आठ महिन्यानंतरही यासंदर्भात केंद्र सरकारकडून कुठलीही पावले उचलली गेली नाहीत़ तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी राज्यसभेत आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याची घोषणा केली होती़ या पार्श्वभूमीवर आंध्रला त्वरित विशेष राज्याचा दर्जा दिला जावा, असे सोनियांनी पत्रात लिहिले आहे़
आंध्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष एऩ रघुवीर रेड्डी यांनी गुरुवारी सोनिया आणि मनमोहनसिंग यांची भेट घेतली होती़ काँग्रेस हा मुद्दा संसदेत उपस्थित करणार असल्याचे त्यांनी यानंतर सांगितले होते़