शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

एक हजार मुलांना सुखरूप सोडले घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 00:38 IST

मुंबईतील एक हजार हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबीयांना सोपविणाºया आरपीएफच्या महिला उप निरीक्षक रेखा मिश्रा यांना केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.

संतोष ठाकूर नवी दिल्ली : मुंबईतील एक हजार हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबीयांना सोपविणाºया आरपीएफच्या महिला उप निरीक्षक रेखा मिश्रा यांना केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, या महिला उप निरीक्षकांमुळे एक हजार घरांना त्यांची हरवलेली मुले मिळाले आहेत. आम्हाला अशी आशा आहे की, रेखा मिश्रा यांची प्रेरणा घेऊन अन्य रेल्वे स्टेशनांवरही आरपीएफ आणि अन्य स्थानिक पोलीस याच प्रकारचे कार्य करतील. आम्ही लवकरच रेखा यांचा यथोचित सन्मानित करणार आहोत. त्यासाठी रेल्वेलाही सूचना दिली आहे.आरपीएफ महासंचालकांच्या कार्यालयाच्या माहितीनुसार, रेखा शर्मा मूळच्या उत्तरप्रदेशातील अलाहाबादच्या आहेत. त्या २०११ च्या बॅचच्या आरपीएफ उप निरीक्षक आहेत. प्रशिक्षणानंतर त्या २०१४ पासून नियमित सेवेत आहेत. डिसेंबर २०१४ मध्ये त्यांची नियुक्ती मुंबईत झाली. एक वर्ष त्या महिला सुरक्षा दलात होत्या. त्यानंतर २०१६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर त्यांना नियुक्त करण्यात आले. या ठिकाणी सेवा बजावत असताना त्यांनी आतायर्पंत ९५३ हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत सुखरुप पोहचविले आहे. आरपीएफचे महासंचालक अशा कर्मचाºयांना प्रोत्साहन देतात.>रेखा शर्मा यांचा आनंद द्विगुणितरेल्वे बोर्ड आरपीएफ कार्यालयाने सांगितले की, रेखा शर्मा यांच्यासाठी हा पुरस्कार आनंद द्विगुणित करणारा ठरणार आहे; कारण या मार्चमध्ये त्यांचा साखरपुडाही आहे. याबाबत रेखा शर्मा यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र, नियमांचा हवाला देत त्यांनी याबाबत भाष्य करण्यास नकार दिला.