शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

नोकऱ्यांवर पाणी सोडत ५० माजी आयआयटीयन घेणार राजकारणात उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 01:16 IST

५० जणांचा एक समूह आहे. सर्वजण वेगवेगळ्या संस्थेतील आहेत.

नवी दिल्ली : इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या (आयआयटी) ५० माजी विद्यार्थ्यांच्या एका समूहाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अन्य मागास वर्गाच्या अधिकारांची लढाई लढण्यासाठी आपल्या नोकºया सोडून एक राजकीय पक्ष स्थापन केला आहे. या राजकीय संघटनेचे नाव ‘बहुजन आझाद पार्टी’ ठेवण्यात आले असून, निवडणूक आयोगाच्या मंजुरीची त्यांना प्रतीक्षा आहे.या समूहाचे नेतृत्व करणारे आणि वर्ष २०१५ मध्ये आयआयटी दिल्लीतून पदवी घेणारे नवीन कुमार यांनी सांगितले की, ५० जणांचा एक समूह आहे. सर्वजण वेगवेगळ्या संस्थेतील आहेत. सर्वांनी पक्षासाठी काम करण्यासाठी नोकºया सोडल्या आहेत. मंजुरीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला आहे. तथापि, २०१९ ची निवडणूक लढणे हे आमचे ध्येय नाही. आम्ही घाईत कोणतेही काम करणार नाही. आम्ही २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीपासून सुरुवात करणार आहोत. त्यानंतर पुढील लोकसभेचे लक्ष्य ठेवणार आहोत.या संघटनेत मुख्यत: एससी, एसटी आणि ओबीसीचे सदस्य आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, मागासवर्गाला शिक्षण आणि रोजगाराच्या प्रकरणात त्यांचा हक्क मिळत नाही. या पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस आणि एपीजे अब्दुल कलाम यांच्यासह अन्य नेत्यांची छायाचित्रे लावून सोशल मीडियावर प्रचार सुरू केला आहे.

टॅग्स :Politicsराजकारण