शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

पालेभाज्या कडाडल्या

By admin | Updated: March 5, 2015 23:05 IST

अवकाळी पावसामुळे येथील गेल्या पाच दिवसांत भाजीमंडईत पालक, कोबी, गाजर आणि वाटाण्याच्या शेंगांचे भाव ६७ टक्क्यांनी वधारले आहेत.

अवकाळी पावसाचा फटका : राजधानी दिल्लीत महागाईचा भडकानवी दिल्ली : अवकाळी पावसामुळे येथील गेल्या पाच दिवसांत भाजीमंडईत पालक, कोबी, गाजर आणि वाटाण्याच्या शेंगांचे भाव ६७ टक्क्यांनी वधारले आहेत.भाज्यांचा घाऊक बाजार होळीनिमित्त शुक्रवारी बंद राहणार असून पुरवठाही जेमतेमच असल्यामुळे येते दोन दिवस भाज्यांचे भाव चढेच राहतील असा अंदाज आहे. बटाटे आणि कांद्याचा पुरवठा पुरेसा असल्यामुळे त्याचे भावही स्थिर आहेत, असे केंद्रीय कृषी मंत्रालयातील अधिकाऱ्याने सांगितले. शेतात पावसाचे पाणी साचल्यामुळे काही भाजीपाल्याचे पीक बाहेर काढण्यास उशीर झाला. पालेभाज्यांचे भाव ३०-३५ टक्के, तर अन्य भाज्यांचे भाव २०-५० टक्के वाढले, असे अझादूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य राजेंद्र कुमार यांनी सांगितले.स्मॉल फार्मर्स अ‍ॅग्रिकल्चर-बिझनेस कॉन्सॉर्टियमचे व्यवस्थापकीय संचालक प्रवेश शर्मा म्हणाले की, कांदे आणि बटाट्याच्या पुरवठ्यात कोणतीही अडचण नाही. शेतकरी शेतातील साचलेले पाणी बाहेर काढत असून शेतात हालचाल करता येत नसल्यामुळे काही भाजीपाल्यांच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे. मदर डेलीच्या दुकानात गुरुवारी बटाचे ११.९०, तर कांदे ३० रुपये किलोने विकले गेले. एवढेच काय फिरत्या विक्रेत्यांनीही जवळपास याच भावात या दोन भाज्या विकल्या. मात्र पालेभाज्या व ज्या भाज्या हिवाळ्यात येतात त्यांचे भाव एकदम उसळले. जो बाजार संघटित नाही तेथे भाज्यांचे भाव निरनिराळे राहिले.४नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याचा परिणाम पालकाचा पुरवठा मंडीत होऊ शकला नाही. होळीनंतर शेतकरी पुन्हा भाज्यांचे पीक काढतील तेव्हा पुरवठा वाढेल, असे ओखला मंडईतील व्यापाऱ्याने सांगितले.