शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मागील वर्षी सर्वाधिक मुले घेतली गेली दत्तक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 04:09 IST

देशात वर्ष २०१८-१९ मध्ये २३९८ मुलींसह ४००० पेक्षा अधिक मुलांना दत्तक घेण्यात आले आहे. दत्तक घेण्यात येणाऱ्या मुलांची गत पाच वर्षांतील ही सर्वाधिक संख्या आहे.

नवी दिल्ली : देशात वर्ष २०१८-१९ मध्ये २३९८ मुलींसह ४००० पेक्षा अधिक मुलांना दत्तक घेण्यात आले आहे. दत्तक घेण्यात येणाऱ्या मुलांची गत पाच वर्षांतील ही सर्वाधिक संख्या आहे. चाइल्ड अ‍ॅडॉप्शन रिसोर्स अ‍ॅथॉरिटीने (सीएआरए) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, वर्ष २०१८-१९ मध्ये एकूण ४०२७ मुलांना दत्तक घेण्यात आले. यात जवळपास ३३७४ मुले देशात, तर ६५३ मुले देशाबाहेर दत्तक घेण्यात आली. या आकडेवारीनुसार २०१७-१८ मध्ये ३९२७ मुले, २०१६-१७ मध्ये एकूण ३७८८ मुले आणि २०१५-१६ मध्ये एकूण ३६७७ मुले दत्तक घेण्यात आली.महिला व बालविकास मंत्रालयाच्या एका अधिकाºयाने सांगितले की, लोकांचा मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. कारण, दरवर्षी मुलांच्या तुलनेत मुली अधिक प्रमाणात दत्तक घेतल्या जातात.या आकडेवारीनुसार सर्वाधिक मुले महाराष्ट्रातून दत्तक घेण्यात आली. यात ८४५ मुले दत्तक घेण्यात आली असून, यात ४७७ मुली आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात सर्वाधिक संख्येत मुले दत्तक घेण्यात आली, कारण तेथे अनाथ मुलांचा सांभाळकरणाºया, दत्तक संस्थांची संख्या अधिक आहे.>कर्नाटकही आघाडीवरमहाराष्ट्रानंतर कर्नाटकचा नंबर आहे. या राज्यातून २८१ मुले दत्तक घेण्यात आली. यानंतर ओडिशाचा नंबर आहे, येथून २४४ आणि मध्यप्रदेशातून २३९ मुलांना दत्तक घेण्यात आले.हरियाणातही मुलांच्या तुलनेत मुलींना दत्तक घेणाºयांची संख्या अधिक आहे. दत्तक घेण्यात आलेल्या एकूण ७२ मुलांमध्ये ४५ मुली आहेत. या आकडेवारीनुसार, दिल्लीत दत्तक घेण्यात आलेल्या १५३ मुलांमध्ये १०३ मुली आहेत.