शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

काश्मीरमधील हल्ल्यात लष्कर-ए-तय्यबाचा हात, TRFच्या माध्यमातून करतोय कारवाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 18:50 IST

TRF लष्कर-ए-तैयबाच्या सहयोगी संघटनांपैकी एक आहे.

नवी दिल्ली:जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने होणाऱ्या नागरिकांच्या हत्यांमुळे 'द रेझिस्टन्स ग्रुप'(TRF) ही दहशतवादी संघटना प्रकाशझोतात आली आहे. काश्मिरी व्यापारी माखनलाल बिंद्रू आणि अन्य दोन नागरिकांच्या हत्येची जबाबदारी या संघटनेनं स्विकारली आहे.

68 वर्षीय बिंद्रू यांची मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. बिंद्रूंची त्याच्या फार्मसीमध्येच हत्या झाली. बिंद्रूंच्या हत्येच्या काही मिनिटांपूर्वी बिहारमधील स्थलांतरित वीरेंद्र पासवानचीही हत्या करण्यात आली. गरीब कुटुंबातील वीरेंद्र पाणीपुरी विकायचे. त्याचवेळी स्थानिक टॅक्सी स्टँडचे अध्यक्ष मोहम्मद सफी लोन यांचीही बांदीपोरा जिल्ह्यात हत्या झाली.

यानंतर गुरुवारी दहशतवाद्यांनी शाळेत घुसून दोन शिक्षकांची हत्या केली. ते दोघे शीख आणि हिंदू समाजाचे होते. दरम्यान, गेल्या आठवड्यातच काश्मीरमध्ये 7 नागरिकांचा बळी गेला आहे. यापैकी तीन हिंदू-शीख समाजातील होते. या वर्षी आतापर्यंत राजकीय कार्यकर्त्यांसह 25 नागरिक मारले गेले आहेत.

लष्कर-ए-तय्यबाची संघटना

दहशतवादी संघटना टीआरएफ ही पाकिस्तानची दहशतवादी संघटना लष्कर-ए-तय्यबाची एक आघाडी मानली जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच टीआरएफचे ओव्हरग्राउंड कामगार पूर्णपणे मुख्य कॅडरमध्ये बदलले आहेत आणि लोकांना लक्ष्य करत आहेत. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीLashkar-e-taibaलष्कर-ए-तोयबा