शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

काँग्रेसच्या तोंडी पाकिस्तानची भाषा, पंतप्रधान मोदी यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 06:00 IST

काश्मीरला अधिक स्वायत्तता देण्याविषयी ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदम्बरम यांनी केलेले विधान हे काँग्रेस पक्ष काश्मिरी फुटीरवाद्यांची आणि पाकिस्तानची भाषा बोलू लागल्याचे व त्यांची जनतेच्या

बंगळुरु: काश्मीरला अधिक स्वायत्तता देण्याविषयी ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदम्बरम यांनी केलेले विधान हे काँग्रेस पक्ष काश्मिरी फुटीरवाद्यांची आणि पाकिस्तानची भाषा बोलू लागल्याचे व त्यांची जनतेच्या आशा-आकांक्षांशी फारकत झाल्याचे द्योतक आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केली.कर्नाटक दौ-यात बंगळुरू येथे भाजपा कार्यकर्त्यांपुढे केलेल्या भाषणात मोदी म्हणाले की, कालपर्यंत सत्तेवर असलेले अचानक पलटी खाऊन निर्लज्जपणे काश्मीरला अधिक स्वायत्तता देण्याची मागणी करू लागले आहेत. काश्मीरसाठी प्राणाहुती देणाºयांच्या हौतात्म्याचे राजकारण करणाºयांकडून देशाच्या विकासाची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. काँग्रेसला याचा जाब द्यावा लागेल.देशाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे ठामपणे सांगत पंतप्रधान म्हणाले की, हा देश सरदार वल्लभभाई पटेलांचा आहे. सरदार पटेलांनी देशाची सुरक्षा आणि एकात्मता यासाठी अनेक निर्णय खंबीरपणे घेतले. काश्मीरसाठी हजारो युवकांनी प्राणांची आहुती दिली आहे. काश्मीरसाठी हौतात्म्य दिले नाही, असे देशात एकही राज्य नाही.मोदी म्हणाले की, सर्जिकल स्ट्राइक हा संपूर्ण देशासाठी गौरवाचा क्षण होता; पण काँग्रेसच्या ते पचनी पडले नाही. सर्जिकल स्ट्राइकने काँग्रेसला पोटशूळ का उठला हे आता त्यांच्या नेत्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. (वृत्तंसस्था)जनतेपासून त्यांची नाळ तुटलीदेशाच्या जनतेच्या आशा-आकांक्षांपासून काँग्रेसची नाळ तुटली आहे, असा दावा करत मोदी म्हणाले की, आपल्या शूर सैनिकांचा त्याग, भारताची प्रभावी राजनैतिक मुत्सद्देगिरी व भारताचे धाडस यामुळे डोकलामचा तिढा सुटला. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी भारत ठामपणे उभा राहतो हे त्यावरून दिसले. याबद्दल जग भारताकडे कौतुकाने पाहत असताना काँग्रेसवाले मात्र डोकलामवरून अपप्रचारकरीत आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी