शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

सेवा क्षेत्राला कोविडचा जबर फटका, हजारो लोक बेरोजगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 03:17 IST

सलग पाचव्या महिन्यात घट : हजारो लोक बेरोजगार; खाद्य उद्योग कोसळला

नवी दिल्ली : कोविड-१९ महामारीचा सेवा क्षेत्राला मोठा फटका बसला असून, हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. एका अंदाजानुसार, सेवा क्षेत्रात ३३ टक्के रोजगार असून, जीडीपीतील योगदान ५५ टक्के आहे. मागील १६ वर्षांपासून सातत्याने विकास पावणारा खाद्य उद्योग कोविड-१९ महामारीमुळे पार कोसळला आहे. दहा हजार हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फेडरेशन आॅफ हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट्स असोसिएशन आॅफ इंडियाने (फ्राय) म्हटले की, निर्बंध हटल्यानंतर आपल्या केवळ २० टक्के सदस्यांनी पुन्हा व्यवसाय सुरू केला होता. तथापि, ग्राहकच नसल्यामुळेत्यातील २० ते ३० टक्के लोक व्यवसाय पुन्हा बंद करण्याचे नियोजन करीत आहेत.

रेस्टॉरंट शृंखला ‘सागररत्ना’चे व्यवस्थापकीय संचालक रोशन बनान यांनी सांगितले की, आमचे ७ हजार कामगार आपापल्या राज्यांत परतले आहेत. यातील बहुतांश कामगार आसाम, ओडिशा आणि बिहार या राज्यांतील होते. हिमाचल प्रदेशातील हमीरपूर येथील धीरजकुमार (३३) हे मुंबईतील एका कॅफेत शेफ होते. कॅफे बंद पडल्यानंतर गेल्या महिन्यात ते आपल्या गावी परतले. ‘ही अनिश्चितता निराशाजनक आहे,’ असे उद्गार त्यांनी काढले आहेत.अनलॉकिंगची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर वस्तू उत्पादनासारख्या अनेक क्षेत्रांत सुधारणा झाली असली तरी सेवा क्षेत्र अजूनही रुळावर येण्यासाठी चाचपडताना दिसत आहे. रेस्टॉरंट्सना आता रात्री १0 वाजेपर्यंत उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात आली असली तरी लोकांची पावले अजून तिकडे वळलेली नाहीत. रेस्टॉरंट्सचा दोन-तृतीयांश महसूल जेवायला येणाºया ग्राहकांकडून मिळतो. ग्राहकच नसल्यामुळे व्यवसायच नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUnemploymentबेरोजगारीIndiaभारत