शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

कोहलीला चिंता दिल्ली प्रदूषणाची

By admin | Updated: November 9, 2016 02:11 IST

दिल्लीमध्ये सध्या वायू प्रदूषणाची गंभीर स्थिती असताना यावर भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली यानेही चिंता व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये सध्या वायू प्रदूषणाची गंभीर स्थिती असताना यावर भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली यानेही चिंता व्यक्त केली आहे. कोहलीने याबाबत, दिल्लीकरांच्या आरोग्याला नुकसान न पोहोचविण्याचे आवाहन केले आहे. दिल्लीकर कोहलीने या प्रदूषणाकडे लक्ष वेधताना इंस्टाग्रामवर पोस्ट करुन दिल्लीकरांच्या आरोग्याबाबत आवाहन केले आहे.कोहलीने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले की, ‘आयुष्य खूप किमती आहे आणि पर्यावरण आपली जीवनवाहिनी आहे. आपण ज्या हवेमध्ये श्वास घेतो आणि जे पाणी आपण पितो, त्याला शुद्ध राखणे आपली जबाबदारी आहे. हे आपल्यापुरता किंवा आपल्या परिवारापुरता नसून संपूर्ण मानवतेसाठीही जरुरी आहे. आपल्याला पर्यावरण आणि आपल्या भविष्याचा यापासून विनाश करायचा नाही.’सध्या राजकोट येथे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या सरावात व्यस्त असताना कोहलीने दिल्लीतील प्रदूषणाविषयी चिंता व्यक्त केली आहे. (वृत्तसंस्था)