शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

मोठी बातमी! अतिरेकी समजून मजुरांना मारले; ३० जवानांविरुद्ध आराेपपत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 07:06 IST

गेल्यावर्षी नागालॅंडमध्ये लष्कराच्या गाेळीबारात १४ नागरिकांचा मृत्यू झाला हाेता.

दीमापूर :

गेल्यावर्षी नागालॅंडमध्ये लष्कराच्या गाेळीबारात १४ नागरिकांचा मृत्यू झाला हाेता. या प्रकरणाच्या चाैकशीसाठी स्थापन केलेल्या एसआयटीने एका मेजर रॅंकच्या अधिकाऱ्यासह ३० जवानांविराेधात आराेपपत्र दाखल केले आहे.

माेन जिल्ह्यातील  ओटिंग-तिरु भागात ४ डिसेंबर राेजी  ही घटना घडली हाेती. आसाम रायफल्सच्या २१ पॅरा स्पेशल फाेर्सच्या जवानांनी ही कारवाई केली हाेती. एसआयटीने दाखल केलेल्या आराेपपत्रात म्हटले आहे की, जवानांनी गाेळीबारादरम्यान मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नव्हते. एसआयटीने गुवाहाटी, हैदराबाद आणि चंडीगड येथील फाॅरेन्सिक तज्ज्ञांकडून महत्त्वपूर्ण पुरावे गाेळा केले. त्यानंतर एक मेजर, दाेन सुभेदार, ८ हवालदारांसह ३० जणांविराेधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मृतकांमधील बहुतांश जण काेळसा खाणीतील कर्मचारी हाेते. या घटनेनंतर ‘अफ्सपा’ कायदा हटविण्याची मागणी करण्यात आली हाेती. त्यानंतर आसाम,  मणिपूर आणि नागालॅंडमधील काही भाग या कायद्याच्या कक्षेतून बाहेर काढण्यात आला आहे. 

काय घडले हाेते त्या रात्री?प्रतिबंधित ‘एनएससीएन’ या संघटनेचे अतिरेकी तेथून जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने माेहीम राबविली. पहाटे ४.२०च्या सुमारास तेथे आलेल्या एका पिकअप वाहनावर अतिरेकी असल्याच्या संशयावरून जवानांनी गाेळीबार केला. यावेळी वाहनात बसलेले ७ जण जागीच ठार झाले हाेते.  या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जवानांवर हल्ला केला. त्यावेळी जवानांनी केलेल्या गाेळीबारात आणखी ७ जणांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान