शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Kerala Floods: केरळसाठी क्रीडा विश्व एकवटले, केले भावनिक आवाहन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 11:19 IST

Kerala Floods: केरळमध्ये आलेल्या महापुरात आजपर्यंत तीनशेच्या वर बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच अडीच लाखांवर नागरिक बेघर झाले आहेत.

मुंबई  - केरळमध्ये आलेल्या महापुरात आजपर्यंत तीनशेच्या वर बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच अडीच लाखांवर नागरिक बेघर झाले आहेत. राज्यातील १४ जिल्ह्यांत रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. सैन्याचे मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यांच्यासह क्रीडा विश्वातील अनेकांनी केरळ वासियांच्या सुखरूपतेसाठी प्रार्थना केली आहे.

"केरळमधील प्रत्येकाने सुरक्षिततेची काळजी घ्यावी. शक्य असेल तर घरातच रहावे. लवकरच ही परिस्थिती सुधारेल अशी आशा करतो.  या परिस्थितीत मदतकार्य करणाऱ्या भारतीय जवानांचे आभार," असे विराटने ट्विट केले आहे. टेनिस स्टार सानिया मिर्झानेही, खेळाडू आणि संपूर्ण भारतीय तुमच्या पाठीशी आहेत, असा मॅसेज पाठवला आहे.  भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील याने व्हिडीओच्या माध्यमातून केरळच्या जनतेसाठी मदतीचे आवाहन केले आहे.भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या, हरभजन सिंग, केरळा ब्लास्टर क्लबचा फुटबॉलपटू इयान ह्युम याच्यासह क्रीडा विश्वातील अनेकांनी केरळच्या लोकांसाठी मदतीची साद घातली आहे. 

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरVirat Kohliविराट कोहलीSunil Chhetriसुनील छेत्रीHarbhajan Singhहरभजन सिंगSania Mirzaसानिया मिर्झा