शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दारूकांडाचे ९८ बळी, सीबीआय चौकशीची केजरीवाल यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 01:11 IST

२५ अटकेत : सीबीआय चौकशीची केजरीवाल यांची मागणी

चंदीगड : पंजाबमध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता ९८ वर पोहोचली असून, याप्रकरणी पोलिसांनी उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांसह आतापर्यंत २५ लोकांना अटक केली आहे. विषारी दारूकांडाची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

विषारी दारूकांडातील बचावलेल्या काही लोकांनी नजर कमी झाल्याची आणि अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका टीष्ट्वटमध्ये आरोप केला आहे की, पंजाबमध्ये गेल्या काही महिन्यांत अवैध दारूच्या एकाही प्रकरणाची चौकशी करण्यात आलेली नाही. पंजाब सरकारच्या निषेधार्थ आप पक्षाने पतियाळा, बनार्ला, पठाणकोट, मोगा आदी ठिकाणी रविवारी निदर्शने केली. दरम्यान, उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी व पोलीस अवैध दारूच्या धंद्याला आळा घालण्यात अपयशी ठरले आहेत, असे अमरिंदरसिंग यांनी म्हटले आहे.तेरा जणांना केले निलंबित...विषारी दारूकांडप्रकरणी उत्पादन शुल्क खात्याच्या सात व पोलीस दलातील सहा जणांना निलंबित करण्यात आले आहे. विषारी दारू प्यायल्यामुळे मरण पावलेल्यांच्या वारसदारांना २ लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.

टॅग्स :Punjabपंजाबliquor banदारूबंदी