शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

दारूकांडाचे ९८ बळी, सीबीआय चौकशीची केजरीवाल यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 01:11 IST

२५ अटकेत : सीबीआय चौकशीची केजरीवाल यांची मागणी

चंदीगड : पंजाबमध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता ९८ वर पोहोचली असून, याप्रकरणी पोलिसांनी उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांसह आतापर्यंत २५ लोकांना अटक केली आहे. विषारी दारूकांडाची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

विषारी दारूकांडातील बचावलेल्या काही लोकांनी नजर कमी झाल्याची आणि अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका टीष्ट्वटमध्ये आरोप केला आहे की, पंजाबमध्ये गेल्या काही महिन्यांत अवैध दारूच्या एकाही प्रकरणाची चौकशी करण्यात आलेली नाही. पंजाब सरकारच्या निषेधार्थ आप पक्षाने पतियाळा, बनार्ला, पठाणकोट, मोगा आदी ठिकाणी रविवारी निदर्शने केली. दरम्यान, उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी व पोलीस अवैध दारूच्या धंद्याला आळा घालण्यात अपयशी ठरले आहेत, असे अमरिंदरसिंग यांनी म्हटले आहे.तेरा जणांना केले निलंबित...विषारी दारूकांडप्रकरणी उत्पादन शुल्क खात्याच्या सात व पोलीस दलातील सहा जणांना निलंबित करण्यात आले आहे. विषारी दारू प्यायल्यामुळे मरण पावलेल्यांच्या वारसदारांना २ लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.

टॅग्स :Punjabपंजाबliquor banदारूबंदी