शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जाधव यांच्याबाबत मानवीय दृष्टिकोन ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 04:02 IST

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले कुलभूषण जाधव यांच्याबाबत मानवीय दृष्टिकोन ठेवा, असे आवाहन जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पाकिस्तानला केले आहे.

जम्मू : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले कुलभूषण जाधव यांच्याबाबत मानवीय दृष्टिकोन ठेवा, असे आवाहन जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पाकिस्तानला केले आहे. जाधव यांची आई आणि पत्नी यांना पाकिस्तानने अपमानास्पद वागणूक दिल्याचे पडसाद सध्या उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, मानवतेच्या वागणुकीकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहायला हवे. मेहबूबा मुफ्ती यांनी उर्दूतून टिष्ट्वट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.उपमुख्यमंत्री निर्मल सिंह आणि रस्ते विकास विभागाचे मंत्री नईम अख्तर यांनीही पाकिस्तानच्या वागणुकीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सिंह म्हणाले की, ही पाकिस्तानची अमानवीयता आहे. लोकांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे. जगाच्या समोर पाकिस्तानचा चेहरा उघडा पडला आहे.मेहबूबा मुफ्ती यांचे भाऊ तसादुक मुफ्ती यांचा नुकताच मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. ते म्हणाले की, मानवतेवर विश्वास न ठेवणे ही पाकिस्तानची वास्तविकता आहे. रस्ते विकास विभागाचे मंत्री नईम अख्तर शस्त्रसंधीबाबत बोलताना म्हणाले की, आम्ही गोळीबार करणार नाही, पण पाकिस्तानकडून जर शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असेल तर त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्ती