शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
3
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
4
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
5
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
6
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
7
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
8
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
9
Video: "मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
10
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
11
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
12
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
13
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
14
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
15
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
16
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
17
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
18
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
19
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
20
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 

काश्मिरी युवक वळताहेत दहशतवादाकडे - ओमर अब्दुल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 02:19 IST

हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुºहान वनी ठार झाल्यानंतर स्थानिक तरुण मोठ्या संख्येने दहशतवादाकडे वळू लागले आहेत. रविवारी चकमकींत ठार झालेल्या १३ जणांपैकी ११ जण काश्मीरचेच होते. स्थानिक जनतेचा सरकार व प्रशासनावरील विश्वास उडत असल्याचा हा पुरावा आहे.

श्रीनगर - हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुºहान वनी ठार झाल्यानंतर स्थानिक तरुण मोठ्या संख्येने दहशतवादाकडे वळू लागले आहेत. रविवारी चकमकींत ठार झालेल्या १३ जणांपैकी ११ जण काश्मीरचेच होते. स्थानिक जनतेचा सरकार व प्रशासनावरील विश्वास उडत असल्याचा हा पुरावा आहे. त्यास मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती जबाबदार आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सोमवारी केला.काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात चकमकी होत असताना दिल्ली दौरा अर्धवट सोडून मेहबुबा मुफ्ती यांना तात्काळ राज्यात परतावेसे वाटले नाही, अशी टीका अब्दुल्ला यांनी केली.सुरक्षा दलानी पाच महिन्यांत दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या नाड्या आवळायला सुरुवातकेली आहे. शोपियानमध्ये आजही३० दहशतवादी सक्रिय आहे. त्यांच्यापैकी काहींना पकडण्यासाठी बक्षिसेही जाहीर करण्यात आली आहेत. या जिल्ह्यातील सुमारे५० युवक काही काळापासून बेपत्ता असून, ते दहशतवादाकडे वळले असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे.रविवारच्या चकमकींनंतर श्रीनगरसह खोऱ्यातील अनेक भागांत सोमवारी संचारबंदी लागू करून, इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. सय्यद अली शाह गिलानी, मिरवाइझ उमर फारुक, यासिन मलिक याफुटीर नेत्यांनी काश्मीरमध्ये दोन दिवसांचा बंद पुकारला आहे. त्यातील गिलानी व मिरवाईझ नजरकैदेत आहेत. (वृत्तसंस्था)भारताची कारवाई पाशवी : पाकचा आरोपकाश्मीरमधील जनतेशी भारत सरकार पाशवी पद्धतीने वागत आहे, असा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान खकन अब्बास यांनी केला आहे. रविवारी ज्या प्रकारे लोकांना मारण्यात आले, ते पाहता तिथे मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे तिथे पाहणी पथक पाठवण्यात यावे. संयुक्त राष्ट्रांनी तसे भारताला कळवावे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान