शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

काश्मिरी युवक वळताहेत दहशतवादाकडे - ओमर अब्दुल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 02:19 IST

हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुºहान वनी ठार झाल्यानंतर स्थानिक तरुण मोठ्या संख्येने दहशतवादाकडे वळू लागले आहेत. रविवारी चकमकींत ठार झालेल्या १३ जणांपैकी ११ जण काश्मीरचेच होते. स्थानिक जनतेचा सरकार व प्रशासनावरील विश्वास उडत असल्याचा हा पुरावा आहे.

श्रीनगर - हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुºहान वनी ठार झाल्यानंतर स्थानिक तरुण मोठ्या संख्येने दहशतवादाकडे वळू लागले आहेत. रविवारी चकमकींत ठार झालेल्या १३ जणांपैकी ११ जण काश्मीरचेच होते. स्थानिक जनतेचा सरकार व प्रशासनावरील विश्वास उडत असल्याचा हा पुरावा आहे. त्यास मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती जबाबदार आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सोमवारी केला.काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात चकमकी होत असताना दिल्ली दौरा अर्धवट सोडून मेहबुबा मुफ्ती यांना तात्काळ राज्यात परतावेसे वाटले नाही, अशी टीका अब्दुल्ला यांनी केली.सुरक्षा दलानी पाच महिन्यांत दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या नाड्या आवळायला सुरुवातकेली आहे. शोपियानमध्ये आजही३० दहशतवादी सक्रिय आहे. त्यांच्यापैकी काहींना पकडण्यासाठी बक्षिसेही जाहीर करण्यात आली आहेत. या जिल्ह्यातील सुमारे५० युवक काही काळापासून बेपत्ता असून, ते दहशतवादाकडे वळले असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे.रविवारच्या चकमकींनंतर श्रीनगरसह खोऱ्यातील अनेक भागांत सोमवारी संचारबंदी लागू करून, इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. सय्यद अली शाह गिलानी, मिरवाइझ उमर फारुक, यासिन मलिक याफुटीर नेत्यांनी काश्मीरमध्ये दोन दिवसांचा बंद पुकारला आहे. त्यातील गिलानी व मिरवाईझ नजरकैदेत आहेत. (वृत्तसंस्था)भारताची कारवाई पाशवी : पाकचा आरोपकाश्मीरमधील जनतेशी भारत सरकार पाशवी पद्धतीने वागत आहे, असा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान खकन अब्बास यांनी केला आहे. रविवारी ज्या प्रकारे लोकांना मारण्यात आले, ते पाहता तिथे मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे तिथे पाहणी पथक पाठवण्यात यावे. संयुक्त राष्ट्रांनी तसे भारताला कळवावे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान