शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

काश्मीर, काश्मिरी आणि काश्मिरीयत आमचीच - राजनाथ सिंह

By admin | Updated: May 21, 2017 17:01 IST

काश्मीरमधील स्फोटक परिस्थिती, स्थानिकांमधील असंतोष या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मीर हे भारताचेच

ऑनलाइन लोकमत
पेलिंग (सिक्कीम), दि, 21 - काश्मीरमधील स्फोटक परिस्थिती, स्थानिकांमधील असंतोष या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मीर हे भारताचेच असल्याचे आज पुन्हा एकदा ठणकावून सांगितले आहे. काश्मीर आमचे आणि काश्मिरी व काश्मिरीयतही आमचीच आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले. 
 
"काश्मीर, काश्मिरी आणि काश्मिरीयत हे आमचेच आहेत, असे आम्ही मानतो. काश्मीर प्रश्नावरून जो काही पेच निर्माण झाला आहे. त्याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढून आम्ही हा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढू, याची खात्री मी तुम्हाला देतो, असे सिंह यांनी सांगितले. 
 
 काश्मीर प्रश्नाचा मुद्दा पुढे करून भारताला अस्थिर करण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून वारंवार करण्यात येत आहेत. आता पाकिस्तानने अशा कारवाया थांबवून सामंजस्य आणि सहकार्याने हा प्रश्न सोडवण्याची वेळ आली आहे. आमच्या शेजारील देशाने आता सुधरले पाहिजे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तो सुधरेल, न सुधरल्यास त्याला सुधरावे लागेल,  असेही राजनाथ सिंह म्हणाले.