शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

काश्मिरात घुसखोरांना कंठस्नान

By admin | Updated: August 22, 2016 05:55 IST

काश्मिरात कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या तीन अतिरेक्यांना रविवारी सुरक्षा दलाने एका चकमकीत ठार मारले.

श्रीनगर : काश्मिरात कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या तीन अतिरेक्यांना रविवारी सुरक्षा दलाने एका चकमकीत ठार मारले. सैन्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, कुपवाडा जिल्ह्यात तंगधार भागात हे अतिरेकी घुसखोरीचा प्रयत्न करीत होते. तिघांना कंठस्नान घातल्यानंतर तीन हत्यारे आणि युद्धसंबंधित अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. या भागात अद्यापही तपास मोहीम सुरू आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. (वृत्तसंस्था)>श्रीनगर जिल्हा आणि दक्षिण काश्मीरच्या दोन शहरांत संचारबंदी सुरूच आहे. त्यामुळे सलग ४४व्या दिवशी येथे जनजीवन विस्कळीत आहे. आंदोलक तेल टँकरला लक्ष्य करीत असल्यामुळे येथील तेल टँकरचालकांनी रविवारी हा पुरवठा बेमुदत बंद ठेवला आहे. >हिंसाचार घडवणाऱ्यांशी कुठलीही तडजोड नाही काश्मीर हिंसाचारात सहभागी असलेल्या नागरिकांशी कुठलीही तडजोड केली जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती रविवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली. गत ६० वर्षांत विकासाचे जे प्रयत्न झाले नाहीत ते प्रयत्न आम्ही करू, असेही त्यांनी सांगितले. दगडफेकीत सहभागी लोक हे सत्याग्रही नव्हे, तर आंदोलक आहेत. ते पोलिसांना आणि सुरक्षा दलाला लक्ष्य करीत आहेत. पण, संकुचित वृत्तीचे लोक हे पाहू शकत नाहीत. जम्मू शहराच्या बाहेर एका रॅलीला संबोधित करताना त्यांनी सद्य परिस्थितीबाबत पाकवर टीका केली.