शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

लस देण्यास वैद्यकीय पथकासोबत तहसीलदार गावात पोहोचले अन् गावकरी पळाले; मग कसं झालं लसीकरण? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 12:03 IST

कोरोना विरोधी लढ्यात सर्वात प्रभावी शस्त्र म्हणजे लसीकरण. पण देशातील काही खेड्यापाड्यांमध्ये लसीबाबत अजूनही गैरसमज पसरलेले आहेत. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशच्या कन्नोज जिल्ह्यातील तिर्वा कोतवाल क्षेत्रातील अहेर गावात रविवारी पाहायला मिळाला.

कोरोना विरोधी लढ्यात सर्वात प्रभावी शस्त्र म्हणजे लसीकरण. पण देशातील काही खेड्यापाड्यांमध्ये लसीबाबत अजूनही गैरसमज पसरलेले आहेत. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशच्या कन्नोज जिल्ह्यातील तिर्वा कोतवाल क्षेत्रातील अहेर गावात रविवारी पाहायला मिळाला. गावात तहसीलदार वैद्यकीय पथकासोबत लसीकरणासाठी पोहोचले. पण वैद्यकीय पथकाला पाहून गावकऱ्यांनी पळ काढण्यास सुरुवात केली तर काहींनी घराचे दरवाजेच लावून घेतले. काही गावकऱ्यांनी तर लस घेणं टाळण्यासाठी थेट शेतात पळ काढला. 

गावात एकच शांतता पसरली होती. तहसीलदारांच्या नेतृत्त्वाबाबत आरोग्य विभागाच्या पथकानं जेव्हा लसीकरण सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केल्यानंतर गावकऱ्यांनी जोरदार विरोध केला. कुणीच लस घेण्यसाठी पुढे यायला तयार नव्हतं. अशावेळी तहसीलदारांना चक्क पोलिसांना पाचारण करावं लागलं. त्यानंतर गावातील मौलवींनी गावातील मशिदीवरुन उदघोषकाच्या सहाय्यानं लोकांना जागरुक करण्याचं काम केलं. त्यानंतर लोक लस टोचून घेण्यास पुढे येऊ लागले. 

गावात १२० लोकांचं लसीकरणपोलीस आणि मौलवींनी पुढाकार घेऊन लोकांना जागरुक केल्यानंतर आरोग्य विभागानं गावातील १२० लोकांना कोरोना विरोधी लसीचा डोस दिला. लसीबाबतची अफवा गावात पसरली होती. त्यामुळे कोणताही गावकरी लस घेण्यास पुढे येत नव्हता. रविवारी अहेर गावात लोकांमध्ये जनजागृतीसाठी तहसीलदार अनिक कुमार सरोज आरोग्य विभागाचे काही सदस्य पोहोचले. तहसीलदारांना पाहून गावकऱ्या थेट घरात पळाले आणि दरवाजे बंद करुन घेतले होते. तर काहीजण शेतात पळून गेले होते. 

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावकऱ्याचं दरवाजे ठोठावले आणि लस घेण्यासाठी आग्रह केला. पण एकानाही इच्छा व्यक्त केली नाही. तहसीलदारांना पोलीस बोलवावे लागले. पण पोलिसांना पाचारण करुनही काम झालं नाही. गावकऱ्यांचा विरोध पाहता तहसीलदारांनी मशिदीत जाऊन मौलवींशी बातचित केली आणि त्यांना मशिदीवरील भोंग्यावरुन जनजागृती करण्याचं आवाहन केलं. 

कोरोना विरोधी लस घेतल्यानं कोरोना विषाणूचा धोका कसा कमी होतो. शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते असं सारं महत्त्व मौलवींनी गावकऱ्यांना पटवून दिलं. त्यानंतर लोक लस घेण्यास तयार झाले. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या