शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

देशात 33 कोटी देवी-देवता, कोरोनाचा परिणाम होणार नाही; भाजप नेत्याचा अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 14:32 IST

याआधी भाजपच्या एका महिला नेत्याने कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी शेण आणि गोमुत्राचे सेवन करण्याचा सल्ला दिला होता. आता विजयवर्गीय यांनी अजब दावा केला आहे. 

नवी दिल्ली - भारत देशात 33 कोटी देवी-देवता आहेत. त्यामुळे देशावर कोरोना व्हायरसचा काहीही परिणाम होणार नाही, असा अजब दावा भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी केला. देशात सध्या कोरोना व्हायरसचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. मात्र भाजप नेत्यांकडून यावर मात करण्यासाठी अजब वक्तव्य करण्यात येत आहेत.

विजयवर्गीय म्हणाले की, कोरोना व्हायरस आपलं काहीही बिघडवू शकत नाहीत. कारण आपल्याकडे हनुमानजी आहेत. त्यांचे नाव मी आता कोरोना पछाड हनुमान ठेवले आहे. मात्र सरकारी आदेशाचे पालन करावे लागत असून त्यामुळे बजरबट्टू संमेलन रद्द केल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे इंदोर शहरात आणि जिल्ह्यात रंगपंचमीच्या निमित्ताने काढण्यात येणारी मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. तसेच येथे होणारे बजरबट्टू संमेलन देखील रद्द करण्यात आले. यावर विजयवर्गीय म्हणाले की,  आपल्या देशात 33 कोटी देवी-देवता निवास करतात. त्यामुळे येते कोरोनाचा काहीही परिणाम होणार नाही.

याआधी भाजपच्या एका महिला नेत्याने कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी शेण आणि गोमुत्राचे सेवन करण्याचा सल्ला दिला होता. आता विजयवर्गीय यांनी अजब दावा केला आहे.