शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

न्या. लोया मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी हवी - राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 01:31 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी केलेल्या आरोपानंतर याचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले. न्यायाधीशांनी उपस्थित केलेले मुद्दे अतिशय महत्त्वाचे असून, न्या. बी. एच. लोया यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी व्हायलाच हवी, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी केलेल्या आरोपानंतर याचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले. न्यायाधीशांनी उपस्थित केलेले मुद्दे अतिशय महत्त्वाचे असून, न्या. बी. एच. लोया यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी व्हायलाच हवी, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आरोपी असलेल्या प्रकरणाची चौकशी न्या. लोया यांच्यापुढे सुरू होती.पत्रकार परिषदेत छोटेखानी निवेदन करताना ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने काळजी न घेतल्यास देशात लोकशाही टिकणार नाहीत, हे न्या. जे. चेलमेश्वर यांचे वक्तव्य अतिशय महत्त्वाचे आहे. ते सर्वांनी गंभीरपणे घ्यायला हवे.काँग्रेसनेही लोकशाही धोक्यात असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, तर या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी माकपने केली आहे. काँग्रेसच्या अधिकृत टिष्ट्वटर हँडलवरून म्हटले आहे की, चार न्यायाधीशांनी जे मत व्यक्त केले आहे त्यावरून आम्ही चिंतित आहोत. माकपचे महासचिव सीताराम येचुरी म्हणाले की, न्यायपालिकेची स्वतंत्रता आणि अखंडता यावर चार न्यायाधीशांच्या वक्तव्यातून प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर समाधानकारक तोडगा काढायला हवा. कार्यकारी, विधिमंडळ आणि न्यायपालिका या लोकशाहीच्या आधारांसाठी हे आवश्यक आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी