शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

न्या. लोया मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी हवी - राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 01:31 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी केलेल्या आरोपानंतर याचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले. न्यायाधीशांनी उपस्थित केलेले मुद्दे अतिशय महत्त्वाचे असून, न्या. बी. एच. लोया यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी व्हायलाच हवी, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी केलेल्या आरोपानंतर याचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले. न्यायाधीशांनी उपस्थित केलेले मुद्दे अतिशय महत्त्वाचे असून, न्या. बी. एच. लोया यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी व्हायलाच हवी, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आरोपी असलेल्या प्रकरणाची चौकशी न्या. लोया यांच्यापुढे सुरू होती.पत्रकार परिषदेत छोटेखानी निवेदन करताना ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने काळजी न घेतल्यास देशात लोकशाही टिकणार नाहीत, हे न्या. जे. चेलमेश्वर यांचे वक्तव्य अतिशय महत्त्वाचे आहे. ते सर्वांनी गंभीरपणे घ्यायला हवे.काँग्रेसनेही लोकशाही धोक्यात असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, तर या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी माकपने केली आहे. काँग्रेसच्या अधिकृत टिष्ट्वटर हँडलवरून म्हटले आहे की, चार न्यायाधीशांनी जे मत व्यक्त केले आहे त्यावरून आम्ही चिंतित आहोत. माकपचे महासचिव सीताराम येचुरी म्हणाले की, न्यायपालिकेची स्वतंत्रता आणि अखंडता यावर चार न्यायाधीशांच्या वक्तव्यातून प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर समाधानकारक तोडगा काढायला हवा. कार्यकारी, विधिमंडळ आणि न्यायपालिका या लोकशाहीच्या आधारांसाठी हे आवश्यक आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी