शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

न्या. ताहिलरामाणी मद्रासच्या मुख्य न्यायाधीश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 04:43 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यवाहक मुख्य न्यायाधीश न्या. विजया कापसे ताहिलरामाणी यांची मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक करावी, अशी शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलेजियमन’ने केली आहे.

नवी दिल्ली : मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यवाहक मुख्य न्यायाधीश न्या. विजया कापसे ताहिलरामाणी यांची मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक करावी, अशी शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलेजियमन’ने केली आहे. न्या. ताहिलरामाणी मद्रासला गेल्यावर, अन्य कोणी मुख्य न्यायाधीशनेमला जाईपर्यंत न्या. नरेश पाटील मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश होतील.‘कॉलेजियम’ने देशातील अन्य सहा उच्च न्यायालयांच्या नव्या मुख्य न्यायाधीशांच्या नेमणुकांनाही शुक्रवारी मंजुरी दिली आहे. त्या नेमणुका अशा आहेत: दिल्ली-न्या. राजेंद्र मेनन (मूळ कोलकाता), केरळ- न्या. ऋषिकेश रॉय (मूळ गुवाहाटी), पाटणा- न्या. एम. आर. शहा (मूळ गुजरात), ओडिशा- न्या. के.एस. झवेरी (मूळÞ गुजरात), झारखंड- न्या. अनिरुद्ध बोस (मूळ कोलकाता) आणि जम्मू व काश्मीर- न्या. गीता मित्तल (मूळ दिल्ली). विशेष म्हणचे ‘कॉलेजियम’ने आधी न्या. बोस यांची दिल्लीसाठी शिफारस केली होती. परंतु सरकारने त्यास आक्षेप घेतल्याने त्यांना दिल्लीऐवजी झारखंडच्या न्यायालयात नेमण्यात आले आहे.

टॅग्स :Courtन्यायालय