शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

भारताचे चारही टोक गाठले अवघ्या २६ दिवसात डॉ. सुनीलदत्त चौधरी यांच्या प्रवासाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नांेद

By admin | Updated: April 28, 2016 00:33 IST

प्रवासाची आवड असल्याने वेगळे काहीतरी करायचे या उद्देशाने वयाच्या ६२ व्या वर्षी जळगाव येथील डॉ. सुनीलदत्त चौधरी यांनी स्वत:च्या चारचाकी वाहनाने भारताच्या चारही दिशांच्या टोकांपर्यंतचा सुमारे १३ हजार ८३४ किमीचा प्रवास अवघ्या २६ दिवसात पार करून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पर्यंत झेप घेतली आहे.

प्रवासाची आवड असल्याने वेगळे काहीतरी करायचे या उद्देशाने वयाच्या ६२ व्या वर्षी जळगाव येथील डॉ. सुनीलदत्त चौधरी यांनी स्वत:च्या चारचाकी वाहनाने भारताच्या चारही दिशांच्या टोकांपर्यंतचा सुमारे १३ हजार ८३४ किमीचा प्रवास अवघ्या २६ दिवसात पार करून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पर्यंत झेप घेतली आहे.
डॉ. सुनीलदत्त चौधरी यांचे टागोर नगरात जिल्हापेठ पोलीस स्थानकाच्या मागे होमिओपॅथी क्लिनीक आहे. त्यांना प्रवासाचा फार छंद आहे. काहीतरी जगावेगळे करावे या विचाराने डॉ. चौधरी हे आपल्या मारुती कारने कन्याकुमारीहून ३० ऑक्टोंबर २०१४ रोजी सकाळी १०.१५ मिनीटांनी प्रवासास निघाले. अरुणाचल प्रदेशातील तेजू या टोकाला ते ८ नोव्हेंबर २०१४ ला पोहचले. आणि त्यानंतर प्रवास सुरू ठेवून जम्मू काश्मीर मधील लेह येथे १६ नोव्हेंबर २०१४ ला पोहचले. लेह पासून प्रवास सुरू करून गुजरातच्या कोटेश्वर टोकापर्यंत ते २२ नोव्हंेबर २०१४ ला पोहचले आणि त्यानंतर पुन्हा आपल्या प्रवासाचा आणि उद्दीष्टाचा शेवट करीत कन्याकुमारीला २६ नोव्हेंबर २०१४ रोजी सकाळी ८.३० वाजता पोहचले.
असा त्यांनी भारताच्या चारही टोकांपर्यंतचा १३ हजार ८३४ किमीचा प्रवास ६४७ तास १५ मिनीटांनी म्हणजेच २६ दिवस २२ तास आणि १५ मिनीटांनी पार केला.
त्यांच्या या थक्क करणार्‍या साहसाचे लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेत त्यांच्या प्रवासाची नोंद करण्यात आली आहे.