शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

भारताचे चारही टोक गाठले अवघ्या २६ दिवसात डॉ. सुनीलदत्त चौधरी यांच्या प्रवासाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नांेद

By admin | Updated: April 28, 2016 00:33 IST

प्रवासाची आवड असल्याने वेगळे काहीतरी करायचे या उद्देशाने वयाच्या ६२ व्या वर्षी जळगाव येथील डॉ. सुनीलदत्त चौधरी यांनी स्वत:च्या चारचाकी वाहनाने भारताच्या चारही दिशांच्या टोकांपर्यंतचा सुमारे १३ हजार ८३४ किमीचा प्रवास अवघ्या २६ दिवसात पार करून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पर्यंत झेप घेतली आहे.

प्रवासाची आवड असल्याने वेगळे काहीतरी करायचे या उद्देशाने वयाच्या ६२ व्या वर्षी जळगाव येथील डॉ. सुनीलदत्त चौधरी यांनी स्वत:च्या चारचाकी वाहनाने भारताच्या चारही दिशांच्या टोकांपर्यंतचा सुमारे १३ हजार ८३४ किमीचा प्रवास अवघ्या २६ दिवसात पार करून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पर्यंत झेप घेतली आहे.
डॉ. सुनीलदत्त चौधरी यांचे टागोर नगरात जिल्हापेठ पोलीस स्थानकाच्या मागे होमिओपॅथी क्लिनीक आहे. त्यांना प्रवासाचा फार छंद आहे. काहीतरी जगावेगळे करावे या विचाराने डॉ. चौधरी हे आपल्या मारुती कारने कन्याकुमारीहून ३० ऑक्टोंबर २०१४ रोजी सकाळी १०.१५ मिनीटांनी प्रवासास निघाले. अरुणाचल प्रदेशातील तेजू या टोकाला ते ८ नोव्हेंबर २०१४ ला पोहचले. आणि त्यानंतर प्रवास सुरू ठेवून जम्मू काश्मीर मधील लेह येथे १६ नोव्हेंबर २०१४ ला पोहचले. लेह पासून प्रवास सुरू करून गुजरातच्या कोटेश्वर टोकापर्यंत ते २२ नोव्हंेबर २०१४ ला पोहचले आणि त्यानंतर पुन्हा आपल्या प्रवासाचा आणि उद्दीष्टाचा शेवट करीत कन्याकुमारीला २६ नोव्हेंबर २०१४ रोजी सकाळी ८.३० वाजता पोहचले.
असा त्यांनी भारताच्या चारही टोकांपर्यंतचा १३ हजार ८३४ किमीचा प्रवास ६४७ तास १५ मिनीटांनी म्हणजेच २६ दिवस २२ तास आणि १५ मिनीटांनी पार केला.
त्यांच्या या थक्क करणार्‍या साहसाचे लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेत त्यांच्या प्रवासाची नोंद करण्यात आली आहे.