शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

संपुआचे आर्थिक धोरण मूठभर लोकांच्याच हिताचे- जेटली फेरआढावा घेणार : हस्तक्षेपाची बाब गंभीर- जावडेकर

By admin | Updated: January 30, 2015 21:11 IST

नवी दिल्ली : यापूर्वीच्या संपुआ सरकारने काही मूठभर लोकांच्या भल्यासाठी भांडवलवादी तर उर्वरित लोकांसाठी पीडादायक असे आर्थिक धोरण अवलंबले होते. जयंती नटराजन यांनी राहुल गांधींवर केलेले आरोप पाहता पर्यावरण प्रकल्पांकडे नव्याने लक्ष घालण्याची गरज आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

नवी दिल्ली : यापूर्वीच्या संपुआ सरकारने काही मूठभर लोकांच्या भल्यासाठी भांडवलवादी तर उर्वरित लोकांसाठी पीडादायक असे आर्थिक धोरण अवलंबले होते. जयंती नटराजन यांनी राहुल गांधींवर केलेले आरोप पाहता पर्यावरण प्रकल्पांकडे नव्याने लक्ष घालण्याची गरज आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
संपुआ सरकारच्या काळात मंजुरी देण्यात आलेल्या किंवा नाकारण्यात आलेल्या प्रकल्पांचा फेरआढावा घेतला जावा. नटराजन यांनी केलेले आरोप पाहता पर्यावरण प्रकल्पांमध्ये वैधानिक किंवा नियमानुसार अपरिहार्यतेचा विचार केला गेलेला नाही. केवळ काँग्रेसचा आणि या पक्षाच्या नेत्यांचा विचार करूनच निर्णय घेतले गेले. केवळ कायदा आणि नियमानुसारच प्रकल्पांना मंजुरी द्यायला हवी, त्यासाठी पर्यावरण मंत्रालय मंजुरी देण्यात आलेल्या आणि नाकारण्यात आलेल्या सर्व प्रकल्पांचा विचार करेल, अशी मला आशा आहे, असेही जेटलींनी नमूद केले.
----------------------------
फायलींचा फेरआढावा घेणार- जावडेकर
एखाद्या प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी विशिष्ट प्रकारची विनंती केली जात असल्यास ती गंभीर बाब आहे. माजी पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांनी बाह्य दबावाचा केलेला आरोप पहाता मी संबंधित फायलींचा फेरआढावा घेणार आहे, असे पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. नटराजन यांनी सोनिया गांधी यांच्याकडे पाठविलेल्या पत्रात राहुल गांधी यांच्यावर हस्तक्षेपाचा केलेला आरोप गंभीर आहे. पर्यावरण मंत्री या नात्याने माझी बाह्य प्रभावाबद्दल आरोप असलेल्या विशिष्ट फायलींची पुन्हा आढावा घेण्याची जबाबदारीच आहे, असेही त्यांनी नमूद केले.