शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
5
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
6
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
8
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
9
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
10
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
11
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
12
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
13
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
14
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
15
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
16
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
17
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
18
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
19
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
20
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन

मजुरांचा पुन्हा कामावर हजर होण्यासाठी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 06:13 IST

उद्योगांकडूून तिकिटाची सोय; निर्बंध हटविल्यामुळे केली विशेष बसचीही व्यवस्था

नवी दिल्ली : लॉकडाऊन, कोरोनाची साथ यामुळे आपल्या गावी गेलेल्या लाखो स्थलांतरित मजुरांपैकी अनेक जण निर्बंध हटविण्यात येऊ लागल्यानंतर पुन्हा आपल्या कामाच्या ठिकाणी परतत आहेत. या मजूरांनी कामावर यावे यासाठी संबंधित उद्योगांकडून त्यांन प्रवासासाठी तिकीट काढून दिले जात आहे. विशेष बसची सोय करण्यात आली आहे.

गावी गेलेल्या शेतमजुरांना परत आणण्यासाठी भारती किसान युनियनने पंजाबमधील बर्नाला जिल्ह्यातून दुसऱ्या राज्यांत दोन बस पाठविल्या होत्या. हे शेतमजूर उत्तर प्रदेशमधील पिलिभित व बिहारमधील मोतीहारी येथील मूळ रहिवासी आहेत. ते शेतीकामावर हजर होताच पंजाबमधील शेतकऱ्यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. यासंदर्भात भारती किसान युनियनचे प्रमुख जसगिरसिंग सिरा यांनी सांगितले की, या शेतमजुरांना बिहार, उत्तर प्रदेशवरू न आणण्यासाठी शेतकºयांनी तब्बल १ लाख ८५ हजार रुपये खर्च केले आहेत. या रकमेतील निम्मा भाग या मजुरांना देण्यात येईल. अशा आणखीे ७५ बस शेतमजूरांना आणण्यासाठी बर्नाला जिल्ह्यातून उत्तर प्रदेश, बिहारच्या दिशेने रवानाझाल्या आहेत.गेल्या काही दिवसांत मध्य प्रदेशमधील झाबुआ याआदिवासी जिल्ह्यातले ४५०० मजूर गुजरातमधील आपल्या कामाच्या ठिकाणी परत गेले आहेत. त्यांच्या प्रवासाची सारी व्यवस्था संबंधित उद्योगांनी केली होती.बिहारमध्ये उत्तम रोजगार मिळणे अशक्यबिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील १०० मजूर नुकतेच पंजाबमधील विविध जिल्ह्यांत तसेच मथुरा येथील स्टील प्लांटमध्ये आपल्या कामावर परतले आहेत. लुधियाना येथे शेतमजूर म्हणून काम करत असलेल्या राकेश यादव याने सांगितले की, पावसाळ्यातील शेतीची कामेही सुरू झाली आहेत. त्यामुळे रोजीरोटीसाठी मी पंजाबला परत जात आहे. बिहारमध्ये थांबून उत्तम रोजगार मिळण्याची शक्यता नाही.

टॅग्स :Migrationस्थलांतरणLabourकामगारcorona virusकोरोना वायरस बातम्या