शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

मजुरांचा पुन्हा कामावर हजर होण्यासाठी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 06:13 IST

उद्योगांकडूून तिकिटाची सोय; निर्बंध हटविल्यामुळे केली विशेष बसचीही व्यवस्था

नवी दिल्ली : लॉकडाऊन, कोरोनाची साथ यामुळे आपल्या गावी गेलेल्या लाखो स्थलांतरित मजुरांपैकी अनेक जण निर्बंध हटविण्यात येऊ लागल्यानंतर पुन्हा आपल्या कामाच्या ठिकाणी परतत आहेत. या मजूरांनी कामावर यावे यासाठी संबंधित उद्योगांकडून त्यांन प्रवासासाठी तिकीट काढून दिले जात आहे. विशेष बसची सोय करण्यात आली आहे.

गावी गेलेल्या शेतमजुरांना परत आणण्यासाठी भारती किसान युनियनने पंजाबमधील बर्नाला जिल्ह्यातून दुसऱ्या राज्यांत दोन बस पाठविल्या होत्या. हे शेतमजूर उत्तर प्रदेशमधील पिलिभित व बिहारमधील मोतीहारी येथील मूळ रहिवासी आहेत. ते शेतीकामावर हजर होताच पंजाबमधील शेतकऱ्यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. यासंदर्भात भारती किसान युनियनचे प्रमुख जसगिरसिंग सिरा यांनी सांगितले की, या शेतमजुरांना बिहार, उत्तर प्रदेशवरू न आणण्यासाठी शेतकºयांनी तब्बल १ लाख ८५ हजार रुपये खर्च केले आहेत. या रकमेतील निम्मा भाग या मजुरांना देण्यात येईल. अशा आणखीे ७५ बस शेतमजूरांना आणण्यासाठी बर्नाला जिल्ह्यातून उत्तर प्रदेश, बिहारच्या दिशेने रवानाझाल्या आहेत.गेल्या काही दिवसांत मध्य प्रदेशमधील झाबुआ याआदिवासी जिल्ह्यातले ४५०० मजूर गुजरातमधील आपल्या कामाच्या ठिकाणी परत गेले आहेत. त्यांच्या प्रवासाची सारी व्यवस्था संबंधित उद्योगांनी केली होती.बिहारमध्ये उत्तम रोजगार मिळणे अशक्यबिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील १०० मजूर नुकतेच पंजाबमधील विविध जिल्ह्यांत तसेच मथुरा येथील स्टील प्लांटमध्ये आपल्या कामावर परतले आहेत. लुधियाना येथे शेतमजूर म्हणून काम करत असलेल्या राकेश यादव याने सांगितले की, पावसाळ्यातील शेतीची कामेही सुरू झाली आहेत. त्यामुळे रोजीरोटीसाठी मी पंजाबला परत जात आहे. बिहारमध्ये थांबून उत्तम रोजगार मिळण्याची शक्यता नाही.

टॅग्स :Migrationस्थलांतरणLabourकामगारcorona virusकोरोना वायरस बातम्या