शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

मजुरांचा पुन्हा कामावर हजर होण्यासाठी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 06:13 IST

उद्योगांकडूून तिकिटाची सोय; निर्बंध हटविल्यामुळे केली विशेष बसचीही व्यवस्था

नवी दिल्ली : लॉकडाऊन, कोरोनाची साथ यामुळे आपल्या गावी गेलेल्या लाखो स्थलांतरित मजुरांपैकी अनेक जण निर्बंध हटविण्यात येऊ लागल्यानंतर पुन्हा आपल्या कामाच्या ठिकाणी परतत आहेत. या मजूरांनी कामावर यावे यासाठी संबंधित उद्योगांकडून त्यांन प्रवासासाठी तिकीट काढून दिले जात आहे. विशेष बसची सोय करण्यात आली आहे.

गावी गेलेल्या शेतमजुरांना परत आणण्यासाठी भारती किसान युनियनने पंजाबमधील बर्नाला जिल्ह्यातून दुसऱ्या राज्यांत दोन बस पाठविल्या होत्या. हे शेतमजूर उत्तर प्रदेशमधील पिलिभित व बिहारमधील मोतीहारी येथील मूळ रहिवासी आहेत. ते शेतीकामावर हजर होताच पंजाबमधील शेतकऱ्यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. यासंदर्भात भारती किसान युनियनचे प्रमुख जसगिरसिंग सिरा यांनी सांगितले की, या शेतमजुरांना बिहार, उत्तर प्रदेशवरू न आणण्यासाठी शेतकºयांनी तब्बल १ लाख ८५ हजार रुपये खर्च केले आहेत. या रकमेतील निम्मा भाग या मजुरांना देण्यात येईल. अशा आणखीे ७५ बस शेतमजूरांना आणण्यासाठी बर्नाला जिल्ह्यातून उत्तर प्रदेश, बिहारच्या दिशेने रवानाझाल्या आहेत.गेल्या काही दिवसांत मध्य प्रदेशमधील झाबुआ याआदिवासी जिल्ह्यातले ४५०० मजूर गुजरातमधील आपल्या कामाच्या ठिकाणी परत गेले आहेत. त्यांच्या प्रवासाची सारी व्यवस्था संबंधित उद्योगांनी केली होती.बिहारमध्ये उत्तम रोजगार मिळणे अशक्यबिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील १०० मजूर नुकतेच पंजाबमधील विविध जिल्ह्यांत तसेच मथुरा येथील स्टील प्लांटमध्ये आपल्या कामावर परतले आहेत. लुधियाना येथे शेतमजूर म्हणून काम करत असलेल्या राकेश यादव याने सांगितले की, पावसाळ्यातील शेतीची कामेही सुरू झाली आहेत. त्यामुळे रोजीरोटीसाठी मी पंजाबला परत जात आहे. बिहारमध्ये थांबून उत्तम रोजगार मिळण्याची शक्यता नाही.

टॅग्स :Migrationस्थलांतरणLabourकामगारcorona virusकोरोना वायरस बातम्या