शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
3
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
4
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
5
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
6
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
7
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
8
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
9
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
10
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
11
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
12
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
13
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
14
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
15
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?
16
'युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणे आवश्यक', ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयात युक्तिवाद
17
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
18
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
19
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
20
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...

तेलंगणात मुलांना मारून पत्रकाराची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 04:17 IST

तेलंगणातील एका पत्रकाराने आपल्या दोन मुलांची हत्या करून, स्वत: आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

हैदराबाद : तेलंगणातील एका पत्रकाराने आपल्या दोन मुलांची हत्या करून, स्वत: आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्या पत्नीनेही स्वत:ला गळफास लावून घेतला होता. हे समजताच शेजाऱ्यांनी धाव घेतली. तोपर्यंत पत्रकाराचे निधन झाले होते. पत्नीला वाचवण्यात आले असले तरी तिची प्रकृती चिंताजनक आहे, असे पोलिसांनी सांगितले.तेलंगणाच्या सिद्दिपेट जिल्ह्यात हा प्रकार घडला. हनुमंत राव असे पत्रकाराचे नाव असून, तो एका तेलगू वृत्तपत्रासाठी काम करीत होता. तो व त्याची पत्नी मीना हिने आपल्या तीन व पाच वर्षे वयाच्या मुलांची हत्या केली. ते दोघे मेले असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच पत्रकार व पत्नीने स्वत:ला गळफास लावून घेतला.पती व पत्नी दोघे गळफासाने आत्महत्या करीत असल्याचे कसे कोणास ठाऊक; पण शेजाºयांच्या ध्यानात आले. त्यामुळे त्यांनी त्या घराचा लगेच दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि दोघांना खाली उतरविले, अशी माहिती पोलिसांनी दिली. पत्रकार आधीच मरणपावला होता. पत्नीवर उपचारसुरू आहेत. पत्रकार हनुमंत राव बºयाच दिवसांपासून तणावाखाली होता आणि त्यामुळेच त्याने असेकेले असावे, अशी शंका स्थानिकव निकटवर्तीयांनी व्यक्त केलीआहे. (वृत्तसंस्था)>कर्जाच्या बोज्यामुळे ?हनुमंत राव यांच्यावर १0 लाखांचे कर्ज होते, ते फेडणे त्यांना शक्य होत नव्हते. त्यामुळे ज्यांनी या रकमा दिल्या, ते परतफेडीसाठी मागे लागले होते. कर्जघेऊ नही ते सध्या आर्थिक विवंचनेत होते, असे पोलिसांना सांगण्यात आले.आम्ही सर्व शक्यता तपासून पाहत आहोत, आत्महत्येस कोणी भरीस घातले होते का, याचीही चौकशी केली जाईल. तीनही मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत.