शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

तेलंगणात मुलांना मारून पत्रकाराची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 04:17 IST

तेलंगणातील एका पत्रकाराने आपल्या दोन मुलांची हत्या करून, स्वत: आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

हैदराबाद : तेलंगणातील एका पत्रकाराने आपल्या दोन मुलांची हत्या करून, स्वत: आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्या पत्नीनेही स्वत:ला गळफास लावून घेतला होता. हे समजताच शेजाऱ्यांनी धाव घेतली. तोपर्यंत पत्रकाराचे निधन झाले होते. पत्नीला वाचवण्यात आले असले तरी तिची प्रकृती चिंताजनक आहे, असे पोलिसांनी सांगितले.तेलंगणाच्या सिद्दिपेट जिल्ह्यात हा प्रकार घडला. हनुमंत राव असे पत्रकाराचे नाव असून, तो एका तेलगू वृत्तपत्रासाठी काम करीत होता. तो व त्याची पत्नी मीना हिने आपल्या तीन व पाच वर्षे वयाच्या मुलांची हत्या केली. ते दोघे मेले असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच पत्रकार व पत्नीने स्वत:ला गळफास लावून घेतला.पती व पत्नी दोघे गळफासाने आत्महत्या करीत असल्याचे कसे कोणास ठाऊक; पण शेजाºयांच्या ध्यानात आले. त्यामुळे त्यांनी त्या घराचा लगेच दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि दोघांना खाली उतरविले, अशी माहिती पोलिसांनी दिली. पत्रकार आधीच मरणपावला होता. पत्नीवर उपचारसुरू आहेत. पत्रकार हनुमंत राव बºयाच दिवसांपासून तणावाखाली होता आणि त्यामुळेच त्याने असेकेले असावे, अशी शंका स्थानिकव निकटवर्तीयांनी व्यक्त केलीआहे. (वृत्तसंस्था)>कर्जाच्या बोज्यामुळे ?हनुमंत राव यांच्यावर १0 लाखांचे कर्ज होते, ते फेडणे त्यांना शक्य होत नव्हते. त्यामुळे ज्यांनी या रकमा दिल्या, ते परतफेडीसाठी मागे लागले होते. कर्जघेऊ नही ते सध्या आर्थिक विवंचनेत होते, असे पोलिसांना सांगण्यात आले.आम्ही सर्व शक्यता तपासून पाहत आहोत, आत्महत्येस कोणी भरीस घातले होते का, याचीही चौकशी केली जाईल. तीनही मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत.