शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

स्वच्छ भारत समर इंटर्नशिप कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा, मोदी यांचे तरुणांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 02:29 IST

‘स्वच्छ भारत समर इंटर्नशिप’मध्ये तरुणांनी सहभागी व्हावे, असा सल्ला देतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी स्पष्ट केले की

नवी दिल्ली : ‘स्वच्छ भारत समर इंटर्नशिप’मध्ये तरुणांनी सहभागी व्हावे, असा सल्ला देतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी स्पष्ट केले की, तीन मंत्रालयांनी तरुणांसाठी ही इंटर्नशिप सुरु केली आहे. यात चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार दिला जाईल.आकाशवाणीवरील ‘मन की बात’या कार्यक्रमात पंतप्रधानांनी राष्ट्रकुल स्पर्धेतील खेळाडूंच्या शानदार कामगिरीचा उल्लेख केला आणि त्यांचे अभिनंदन केले. कुस्ती, बॅडमिंटन, टेबल-टेनिसमधील खेळाडूंचा त्यांनी विशेष उल्लेख केला. महिला खेळाडूंचेही त्यांनी कौतुक केले.पोखरणने भारताचीआण्विक शक्ती सिद्ध केलीपोखरणमध्ये २० वर्षांपूर्वी घेतलेल्या आण्विक चाचणीने जगात भारताची आण्विक शक्ती सिद्ध केली, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ११ मे १९९८ रोजी बुद्ध पौर्णिमेला ही चाचणी घेतली होती. भारत हा महान वैज्ञानिकांचा देश आहे, हा संदेश यातून गेला. त्या दिवशी अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान’हा मंत्र दिला, असे ते म्हणाले.

टॅग्स :Man ki Baatमन की बातNarendra Modiनरेंद्र मोदी