शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जोधपुरी कचोरी व मिरची भजी यांनी तोडल्या मतभेदाच्या सीमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 04:45 IST

एकमेकांविरोधात कितीही कडवी टीका केली असली तरी बाहेर आल्यावर ते एकमेकांच्या हातात हात घालून गप्पा मारतात, विनोद करतात आणि एकत्र बसून खातातही.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : संसदेत अनेकदा एकमेकांवर आरोप व टीका करणारे विविध राजकीय पक्षांचे खासदार सभागृहातून बाहेर आल्यावर राजकीय मतभेद बाजूला ठेवतात. टीका, आरोप यांची कटुता कोणाच्याही मनात नसते. एकमेकांविरोधात कितीही कडवी टीका केली असली तरी बाहेर आल्यावर ते एकमेकांच्या हातात हात घालून गप्पा मारतात, विनोद करतात आणि एकत्र बसून खातातही.असाच प्रकार संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पाहायला मिळाला. अनेक खासदार सेंट्रल हॉलमध्ये गप्पा मारत बसलेले असताना माजी केंद्रीय मंत्री व राजस्थानचे खासदार पी. पी. चौधरी जोधपूरची खासियत असलेले कांद्याची कचोरी व मिरचीची भजी घेऊ न तिथे पोहोचले. त्यांनी हे खाद्यपदार्थ खासदारांच्या समोर ठेवले. त्या टेबलावर राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डा, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, खा. हेमामालिनी, खा. सुप्रिया सुळे आणि खा. कार्ती चिदम्बरम बसले होते. मनसोक्त गप्पा मारत या साऱ्यांनी कचोरी व भज्यांवर ताव मारला. खा. चौधरी तेवढ्यावरच थांबले नाहीत. अन्य टेबलांवरही त्यांनी कचोरी व भजी नेली. त्यापैकी एका टेबलापाशी पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान, खा. सुरेंद्र नागर व अन्य खासदार बसले होते. काही पत्रकारही सोबत होते.बारीक कांदा आणि मोठाली मिरची- जोधपूरची कांद्याची कचोरी व मिरचीची भजी जगभर प्रसिद्ध आहेत. सामान्य कचोरीच्या दुप्पट आकाराच्या असतात या कचोºया.- या कचोऱ्यांच्या मसाल्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालतात. त्यामुळे त्या अतिशय खमंग असतात. एक कचोरी खाल्ली तरी पोट भरते.- मिरची भजीही जोधपूरचे वैशिष्ट्य. या मिरच्या नेहमीच्या मिरच्यांच्या दुप्पट आकाराच्या असल्या, तरी तिखट मात्र नसतात.- भरपूर बेसनात भिजवलेली ही भजी सध्याच्या थंडीत खूपच मस्त वाटतात.

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डाSupriya Suleसुप्रिया सुळेHema Maliniहेमा मालिनी