शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कौशल विकास केंद्र सुरू करूनही नोकरीसाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 05:07 IST

केंद्रातील चार वर्षांच्या मोदी सरकारच्या कामगिरीची जाहिरात करून २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत भाजपा गुंग

नितीन अग्रवाल नवी दिल्ली : केंद्रातील चार वर्षांच्या मोदी सरकारच्या कामगिरीची जाहिरात करून २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत भाजपा गुंग असला तरी नोकरशाहीचा त्रास सोसत देशभरातील शेकडो युवक कडक उन्हात इकडे-तिकडे भटकत आहेत.बेरोजगारी दूर करण्यासाठी राबवण्यात येत असलेली प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत (पीएमकेवीवाय) कौशल विकास केंद्रावर लाखों रुपयांची गुंतवणूक करून बसलेले हे युवक बेरोजगारीला तोंड देत आहेत. हे लोक सरकारकडे काम मागत आहेत. परंतु आश्वासनाशिवाय त्यांना काहीही मिळत नाही. पीएमकेवीवायअंतर्गत केंद्र सुरू करणारे सिरसाचे राकेश यांनी सांगितले की, देशभरात २६०० केंद्रांना सगळे निकष पूर्ण केल्यानंतरही कोणतेही काम दिले जात नाही. सगळ्या नियमांचे पालन केल्यानंतरच आम्हाला मान्यता तर दिली गेली. परंतु १५ ते २० लाख रुपये या केंद्रावर गुंतवल्यानंतरही आम्ही बेरोजगारच आहोत. बँकेची कर्जफेड तर दूरच, कर्मचाºयांचे वेतन, वीज बिल व इतर खर्चाचे ओझे असह्य झाले आहे.भाजपा नेत्याचे हात वर : थकलेले बेरोजगार युवक अखेर गुरुवारी भाजपा मुख्यालयात आले. तिथे त्यांनी कैलाश विजयवर्गीय यांना आपले दु:ख सांगितले. या बेरोजगारांनी सांगितले की, योजनेची माहिती असल्याचाच विजयवर्गीय यांनी इन्कार केला व आम्हाला आपापल्या राज्यातील प्रभारींची भेट घेण्याचा सल्ला त्यांनी दिला.

टॅग्स :jobनोकरी