शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

‘जेएनयू’ विद्यार्थ्यांचा संसदेवरील मोर्चा रोखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 01:47 IST

वसतिगृह शुल्क वाढविल्याच्या निषेधार्थ तीन आठवड्यांपासून आंदोलन

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या हजारो विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन सोमवारी संसद भवनाकडे आपला मोर्चा वळविला; पण पोलिसांनी त्यांना विद्यापीठ परिसराच्या आतच रोखले. वसतिगृह शुल्क वाढविल्याच्या निषेधार्थ गत तीन आठवड्यांपासून हे आंदोलन सुरू आहे. आपल्या मागण्यांकडे संसदेचे लक्ष वेधण्यासाठी हे विद्यार्थी रस्त्यांवर उतरले आहेत. जोपर्यंत सरकार शुल्कवाढ मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे या विद्यार्थींनी स्पष्ट केले आहे.या विद्यार्थ्यांना शेकडो पोलिसांनी बाबा गंगनाथ मार्गावरच अडविले. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून पुढे आल्यानंतर ६०० मीटर अंतरावर या विद्यार्थ्यांना रोखण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी पुढे येण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना पोलिसांनी जागेवरच रोखले.वसतिगृहाच्या नियमावलीविरुद्ध हे विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. यात शुल्कवाढ, ड्रेस कोड आणि येण्या-जाण्याची वेळ याबाबत नियम आहेत. जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष एन.साई बालाजी म्हणाले की, संसदेकडे शांततेत जाणारा हा मोर्चा पोलिसांनीरोखला.मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्थापन केली समितीजेएनयूमधील कार्यप्रणाली सुरळीत करण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सोमवारी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. एचआरडीचे सचिव आर. सुब्रह्मण्यम म्हणाले की, सर्वांशी चर्चा करण्यासाठी आणि त्यातून जेएनयूचे कामकाज सुरळीत करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाला सल्ला देण्यासाठी सरकारने तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे.यात यूजीसीचे माजी अध्यक्ष व्ही. एस. चौहान, एआयसीटीई अध्यक्ष अनिल सहस्त्रबुद्धे आणि यूजीसी सचिव रजनीश जैन यांचा समावेश आहे. ही समिती विद्यार्थी आणि प्रशासनसोबत तत्काळ चर्चा सुरू करेन.