शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

जम्मू-काश्मिरात पुन्हा येऊ शकते गुंतवणूक; औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 4:01 AM

८0च्या दशकात जम्मू-काश्मिरात उद्योग उभे राहत होते.

मुंबई : ३७0 कलम रद्द झाल्यास जम्मू-काश्मिरात पुन्हा एकदा गुंतवणूक येऊ शकते, पण त्यासाठी तिथे शांतता निर्माण होणे आवश्यक आहे, असे मत औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले आहे.८0च्या दशकात जम्मू-काश्मिरात उद्योग उभे राहत होते. दहशतवाद पसरल्यानंतर ते नष्ट झाले. आरपीजी समूहाचे संस्थापक रमाप्रसाद गोयंका यांनी ८0च्या दशकात श्रीनगरमध्ये दोन इलेक्ट्रॉनिक्स प्रकल्प सुरू केले होते. दोन वर्षांनी कंपनीच्या मॅनेजरची अतिरेक्यांनी हत्या केल्याने प्रकल्प बंद करावे लागले. आर. पी. गोयंका यांचे पुत्र हर्ष गोयंका म्हणाले की, ३७0 रद्द झाल्यानंतर गुंतवणुकीला चालना मिळू शकते, पण त्यासाठी राजकीय स्थैर्य व शांतता आवश्यक आहे.एमओएफएसएलचे एमडी मोतीलाल ओसवाल म्हणाले की, ३७0 रद्द झाने जम्मू-काश्मिरात कायमस्वरूपी उद्योग उभे राहण्यास मदत होईल. बायोकॉनच्या चेअरमन तथा एमडी किरण मुझुमदार-शॉ म्हणाल्या की, हे कलम काश्मीरला आर्थिक भरभराटीत सहभागी होण्याचे नाकारत होते. गुंतवणूक शून्य होती. उच्च प्रतीचे रोजगारही नव्हते. आता परिस्थिती बदलेल. गुंतवणूक येण्यास मात्र थोडी वाट पाहावी लागेल.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर